शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"मोदींना माहीत आहे की फक्त अरविंद केजरीवाल हेच त्यांना...": आतिशी यांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 17:11 IST

अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेवरून आम आदमी पक्ष भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. आज पुन्हा एकदा दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी सिंह यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेवरून आम आदमी पक्ष भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. आज पुन्हा एकदा दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी सिंह यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. त्य़ा म्हणाल्या की, भाजपाला फक्त अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच आव्हान देऊ शकते, त्यामुळेच केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

आतिशी सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, "लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक का करण्यात आली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहित आहे की, त्यांना फक्त अरविंद केजरीवालच आव्हान देऊ शकतात."

आम आदमी पक्षाच्या कोणत्याही नेत्याकडे पैसे मिळाले नसल्याचा दावाही आतिशी सिंह यांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच केजरीवाल यांना का अटक करण्यात आली, असा सवाल विचारला. पंतप्रधान मोदींना माहित आहे की, उद्या जर कोणी नेता आपला पराभव करणार असेल तर ते अरविंद केजरीवाल आहेत आणि याच भीतीमुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

आतिशी सिंह पुढे म्हणाल्या की, " अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही पुराव्याशिवाय ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीच्या मागे लपून भाजपा आपली राजकीय लढाई लढत आहे. ईडी हा राजकीय पक्ष आहे का?" अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकारण तापलं आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AAPआप