शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कर्जफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक वॉरंट? पंजाब सरकारवर शेतकरी संघटनांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 09:06 IST

राज्य सरकारला ७१ हजार शेतकऱ्यांकडून ३,२०० कोटी रुपये वसूल करायचे आहेत. फिरोजपूरमधील रामवाड़ा वस्तीतील शेतकरी बक्षीस सिंह यांना पकडण्यात आले होते.

बलवंत तक्षक -चंदीगड : पंजाबमध्ये भूविकास बँकांचे कर्ज न फेडणाऱ्या जवळपास दोन हजार शेतकऱ्यांच्या अटकेचे आदेश (वॉरंटस्) तयार असून काही शेतकऱ्यांना अटकही झाली आहे. वसुलीसाठीच्या या कारवाईवरून शेतकरी संघटनांत भगवंत मान सरकारविरोधात नाराजी वाढत आहे. 

राज्य सरकारला ७१ हजार शेतकऱ्यांकडून ३,२०० कोटी रुपये वसूल करायचे आहेत. फिरोजपूरमधील रामवाड़ा वस्तीतील शेतकरी बक्षीस सिंह यांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडे ११ लाखाचे कर्ज थकले आहे. एका महिन्यात त्यांनी कर्जफेड करतो, असे लिहून दिल्यावर त्यांना अटक केली गेली नाही. 

कारवाई सहन करणार नाही : संयुक्त समाज मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी मान सरकारला आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. ते म्हणाले, “बरनाला सरकार असताना सहकारी संस्था शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी वापरले जाणारे ‘कलम ६७ ए’ निलंबित केले गेले होते. परंतु, मान सरकार आता बँकांच्या कर्मचाऱ्यांना या कलमांतर्गत कारवाईची सूट देत आहे. आम्ही हे सहन करणार नाही. 

टॅग्स :PunjabपंजाबFarmerशेतकरीBhagwant Mannभगवंत मान