शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

रामजन्मभूमी आंदोलनातील कारसेवकास अटक; भाजपा रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 16:10 IST

रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी होत सन १९९२ साली केलेल्या आंदोनलावरुन श्रीकांत पुजारी नामक व्यक्तीला कर्नाटकमधील हुबळी पोलिसांनी अटक केली आहे.

बंगळुरू - रामजन्मभूमी आंदोलनातील एका कार्यकर्त्यास पोलिसांनी अटक केल्यामुळे कर्नाटकमध्येभाजपा आक्रमक झाली आहे. येथील हुबळी शहर पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली. या अटकेविरुद्ध भाजपा रस्त्यावर उतरली असून भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनात स्वत:हून जात जेलभरो आंदोलन सुरू केले. त्यावरुन, काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्वत: मुख्यंत्री सिद्धरमैय्या यांनीही भाजपवर निशाणा साधला. आरोपींना जात अन् धर्माचं लेबल लावणं अत्यंत भयानक आहे, असे सिद्धरमैय्या यांनी म्हटले आहे. 

रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी होत सन १९९२ साली केलेल्या आंदोनलावरुन श्रीकांत पुजारी नामक व्यक्तीला कर्नाटकमधील हुबळी पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेवरुन कर्नाटक भाजपा आक्रमक बनली असून राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. कर्नाटकमधील भाजपा नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते आर. अशोका म्हणाले की, काँग्रेस सरकार गुंडगिरी करत आहे. राम मंदिराचे उद्घाटन होत असल्याने ते हिंदू कार्यकर्त्यांना अटक करत आहेत. काँग्रेसकडून हे गलिच्छ राजकारण होत आहे", असा आरोप अशोका यांनी केला. त्यावर, आता मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.

भाजपाने कर्नाटकात गेली ४ वर्षे कुशासन आणि भ्रष्टाचार, घोटाळ्यात घालवली. मात्र, काही दिवसांतच काँग्रेस सरकारचं चांगलं काम आणि लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपावाले घाबरले आहेत. आपल्या निराधार आरोपांचे नेतृत्त्व करण्यासाठी हुबळीतील एका आरोपीच्या अटकेवरुन गोंधळ घालत आहेत. भाजपा नेत्यांना हे समजले पाहिजे की, आरोपींना कुठलाही धर्म नसतो. 

राज्यात जेव्हा भाजपाचं सरकार होतं, तेव्हाही लोकायुक्त पोलिसांनी मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांना अटक केली होती. त्यांना तुरुंगात टाकले होते. हुबळीतील हा आरोपी तत्कालीन मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांच्यापेक्षाही मोठा आहे का? मग तेव्हा सरकार हिंदूविरोधी होती का?. त्यावेळी, भाजपाच्या मातृसंघटनेतील नेत्यांनीही हिंदू येदीयुरप्पा यांना अटक करणाऱ्या तत्कालीन सरकारला हिंदूविरोधी म्हटलं नाही ना, मग आत्ताच हा गोंधळ कशासाठी?, असा सवाल येदीयुरप्पा यांनी विचारला आहे. 

टॅग्स :BengaluruबेंगळूरBJPभाजपाRam Mandirराम मंदिरKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेसAyodhyaअयोध्या