शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

लष्करातील जवानानेच आपल्या 4 साथीदारांना मारलं; धक्कादायक कारणही समोर आलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 14:10 IST

भटिंडा मिलिट्री बेसमध्ये 12 एप्रिल रोजी 4 जवानांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

भटिंडा : भटिंडा मिलिट्री बेस फायरिंग प्रकरणी लष्कराची प्रतिक्रिया समोर आले आहे. लष्करातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्या संपूर्ण घटनेची माहिती दिली. वैयक्तिक कारणांमुळे गनर देसाई मोहन याने आपल्याच चार साथीदारांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. चौकशीदरम्यान, आरोपीने आपला गुन्हाही कबूल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील भटिंडा मिलिट्री स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जवानांना प्राण गमवावे लागले होते. या प्रकरणी पोलिसांनी लष्कराच्या एका जवानाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तोफखाना युनिटचा गनर देसाई मोहन याने पोलिसांसमोर इन्सास रायफल चोरल्याचा आणि आपल्या 4 सहकारी सैनिकांची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

आरोपीच्या कबुलीजबाबानुसार, 9 एप्रिल रोजी आरोपीने रायफल आणि काडतुसे चोरली होती. नंतर 12 एप्रिल रोजी पहाटे 4.30 वाजता ड्युटीवर असताना त्याने झोपेत असलेल्या चार जवानांवर गोळीबार केला. या घटनेनंतर त्याने रायफल आणि सात गोळ्या कँटोन्मेंटमध्ये गटाराच्या खड्ड्यात फेकल्या. मृत जवानांनी आरोपीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. याच रागातून आरोपीने हे कृत्य घडवून आणले. 

टॅग्स :PunjabपंजाबIndian Armyभारतीय जवानDeathमृत्यूFiringगोळीबार