शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

..तर होईल समाजाचा अंत !

By admin | Updated: October 31, 2014 01:08 IST

भ्रष्टाचार संपवला नाही तर आणि त्याबाबत सातत्याने ढिलाई दाखवत राहिल्यास समाजाचा अंत ओढवेल, असा खणखणीत इशारा दिल्ली न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली : भ्रष्टाचार संपवला नाही तर आणि त्याबाबत सातत्याने ढिलाई दाखवत राहिल्यास समाजाचा अंत ओढवेल, असा खणखणीत इशारा दिल्ली न्यायालयाने दिला आहे. एका राष्ट्रीय विमा कंपनीच्या(एनआयसी) घोटाळ्याबाबत दोन कर्मचारी आणि अन्य तिघांना दोषी ठरवत चार वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षाही सीबीआय न्यायालयाने ठोठावली.
 एनआयसीचे तत्कालीन दोघे सहायक व्यवस्थापक जी.सी. गुप्ता आणि व्ही.पी. पंधी हे कंपनीच्या अन्य व्यवहारातही दोषी आढळले. त्यावर विशेष सीबीआय न्यायाधीश कंवलजित अरोरा यांनी बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. भ्रष्टाचाराचा आर्थिक व्यवस्थेच्या प्रभावी कामकाजावर प्रतिकूल परिणाम होतो. यशासाठी गुणवत्तेचा आधार मानण्याच्या विश्वासाला तडा जातो. भ्रष्टाचाराबद्दल नरमाई अवलंबल्यास समाजाचा मृत्यू ओढवेल, असे ते म्हणाले. मुनीश यादव, अरविंद कुमार शर्मा आणि पी.सी. मोहन या अन्य तिघांनाही त्यांनी दोषी ठरविले. 
26 पानी आरोपपत्र
कर्मचा:यांवर सार्वजनिक पैशाची जबाबदारी सोपविलेली असते. सामाजिक अर्थव्यवस्थेचे संतुलन राखण्यासाठी त्यांनी ही जबाबदारी सर्वोच्च औचित्य आणि परादर्शकतेने पार पाडायला हवी, असे न्यायालयाने 26 पानी आरोपपत्रत स्पष्ट                केले. मुनीश यादव या मुख्य आरोपीला 4.75 लाख तर गुप्ता, पंधी,                  शर्मा आणि मोहन यांना न्यायालयाने 75 हजार रुपयांचा दंडही          ठोठावला. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4 1997-98 मध्ये दोन ठिकाणी सागरी मालवाहतुकीसाठी बनविण्यात आलेल्या विमा पॉलिसीच्या दाव्यासाठी बनावट दस्तऐवज सादर करीत 2 लाख 32 हजारांचे नुकसान घडवून आणण्यासाठी कट रचल्याबद्दल न्यायालयाने पाच जणांना 16 ऑक्टोबर रोजी दोषी ठरविले. 
4न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हेगारी कट, फसवणूक, बनावट दस्तऐवजांचा वापर आदी गुन्हय़ांसाठी विविध कलमांचा आधार घेतला. गुप्ता आणि पंधी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची स्वतंत्र कलमे लावण्यात आली. 
 
4अन्य एक आरोपी के.व्ही. जुनेजा याला सर्व आरोपांतून मुक्त करण्यात आले, तर राजपाल यादव या आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे त्याला खटल्यातून वगळण्यात आले.