शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

यमुनोत्री रोपवेला मंजुरी : प्रवासाचा वेळ १० मिनिटांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 10:15 IST

महत्त्वाकांक्षी प्रकल्प : उन्हाळ्यात काम सुरु होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क उत्तर काशी : यमुनोत्री तीर्थक्षेत्र खरसाळी गावाला जोडणाऱ्या प्रकल्पाच्या विकासासाठी सरकार लवकरच ३.८ हेक्टर जमीन हस्तांतरित करणार आहे. ३.७ कि.मी. लांबीच्या (हवाई अंतर) रोपवेमुळे प्रवासाचा वेळ पाच तासांवरून फक्त १० मिनिटांवर येणार आहे. 

पर्यावरण आणि वन मंत्रालयाने या प्रकल्पाचा हिरवा झेंडा दाखविला असून तो आता मार्गी लागणार आहे. पर्यटन विभागाचे अधिकारी राहुल चौबे यांनी सांगितले की, प्रकल्पाचे काम या उन्हाळ्यात सुरू होईल आणि दोन वर्षांत पूर्ण होईल. यात्रेकरूंना विशेषत: वृद्धांना पर्वताच्या शिखरावर जाण्यासाठी पाच कि.मी. लांबीचा मार्ग टाळता येणार आहे. याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुरत रावल म्हणाले की, रोपवेसाठी २००६ पासून प्रयत्न सुरू आहेत. खरसाळी गावातील स्थानिकांनीही या प्रकल्पासाठी पर्यटन विभागाकडे १.५ हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे.

खडतर मार्ग होणार सोपायात्रेकरू आणि पुजारी यांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी जानकीचट्टीपासून सुरू होणाऱ्या ५ कि.मी.च्या खडतर मार्गावरून जावे लागते. वृद्ध व्यक्ती आणि आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांना या मार्गावरून प्रवास करणे अवघड जाते. रोपवेमुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळणार नाही; तर प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. गतवर्षी यमुनोत्री तीर्थयात्रेदरम्यान तब्बल ८१ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. रोपवेची मागणी पूर्ण होत असल्याने मंदिराचे पुजारी, यात्रेकरूंमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसी