शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘सफरचंद’ ठरणार गेम चेंजर! भाजपसमोर नवे आव्हान; शेतकरी संघटनेने काँग्रेसला दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 13:03 IST

उत्पादकांच्या समस्या दूर करण्यासाठी काहीही न केल्याचा आरोप

शिमला: हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंद उत्पादक मतदारांची संख्या मोठी आहे, ते यावेळी भाजपला अडचणीत आणू शकतात.  गेल्या दहा वर्षांत त्यांचे प्रश्न सुटले नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात मोठा प्रभाव असलेल्या संयुक्त किसान मंच (एसकेएम) या शेतकरी संघटनेने काँग्रेसला पाठिंबा दिला असून त्यांना सफरचंद तसेच इतर २७ संघटनांचा पाठिंबा आहे. ‘प्रोग्रेसिव्ह ग्रोअर्स असोसिएशन’चे अध्यक्ष लोकिंदर बिश्त यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे दावे करूनही गेल्या दहा वर्षांत सफरचंद उत्पादकांच्या समस्या दूर करण्यासाठी काहीही केले नाही.

मागण्या काय?- १०० टक्के आयात शुल्क, कृषी वस्तू आणि उपकरणांवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रद्द करणे, कर्जमाफी आणि खते आणि कीटकनाशकांवर अनुदान.

४ हजार कोटींचा  व्यवसाय- सफरचंदाचे उत्पादन २०२२ मध्ये ३.५ कोटी बॉक्स आणि २०२३ मध्ये २ कोटी बॉक्स होते. राज्यातील सफरचंदाचा व्यवसाय सुमारे ४ हजार कोटी रुपये होता. मात्र सध्या उत्पदकांसमोर मोठी संकटे आहेत.

कुठे बसू शकतो फटका?- सफरचंद बाग प्रामुख्याने शिमला, मंडी, कुल्लू आणि किन्नौर जिल्ह्यांतील २१ विधानसभा मतदारसंघ आणि चंबा, सिरमौर, लाहौल आणि स्पीती, कांगडा आणि सोलन जिल्ह्यांतील काही भागात केली जाते.  १,१५,६८० हेक्टर क्षेत्रात फळबाग आहे.

प्रमुख सफरचंद उत्पादक क्षेत्र शिमला आणि मंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात. सफरचंद उत्पादनात तीन लाखांहून अधिक कुटुंबे थेट गुंतलेली आहेत. याचा परिणाम भाजपच्या मतांवर होण्याची शक्यता आहे. विरोधकांनीही या मुद्द्यावर आवाज उठविला आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशFarmerशेतकरी