शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...अन् सुषमा स्वराज म्हणाल्या...ज्वालामुखीशी बोलावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 11:07 IST

बालीला फिरायला जाणाऱ्या ट्विटर युजरला दिलेल्या उत्तराने पुन्हा चर्चेत

नवी दिल्ली : सोशल मिडीयावर आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या बालीला फिरायला जाणे सुरक्षित असेल का? असे विचारणाऱ्या ट्विटर युजरला दिलेल्या उत्तराने पुन्हा चर्चेत आल्या आहेत.  परदेशात संकटात असणाऱ्या भारतीय नागरिकांच्या नेहमीच मदतीला तत्पर असलेल्या सुषमा स्वराज यांना एका युजरने ट्विटरवर  11 ते 17 ऑगस्ट या काळात बालीमध्ये फिरायला जाणे सुरिक्षत असेल का? सरकारने या संबंधात काही पाऊले उचलली आहेत का ? असा प्रश्न विचारला. या ट्विटमध्ये त्याने इंडोनेशिया आणि बाली येथील भारतीय दुतावासालाही टॅग केले होते. या प्रश्नावर स्वराज यांनी गमतीशीर उत्तर दिले. 

सुषमा स्वराज म्हणाल्या की, यासंबंधी मला ज्वालामुखीसोबत बोलावे लागेल. स्वराज यांच्या या ट्विटला 13 हजारपेक्षाही जास्त लाईक आणि अडीच हजारावर रिट्विट करण्यात आले आहे. तर काही युजर्सनी प्रश्न विचारणाऱ्यालाच सल्ले दिले.  

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजTwitterट्विटरCentral Governmentकेंद्र सरकार