शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

संतापजनक! वाटेच मध्येच सोडून गेली रुग्णवाहिका, मुलीचा मृतदेह घेऊन ६ किमी चालली आई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 20:56 IST

Tamilnadu News: तामिळनाडूमधील वेल्लोर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे १८ महिन्यांच्या एका मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. येथे वाहतुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने या मुलीला वेळीच औषधोपचार मिळू शकले नाहीत.

तामिळनाडूमधील वेल्लोर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे १८ महिन्यांच्या एका मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. येथे वाहतुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने या मुलीला वेळीच औषधोपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रुग्णवाहिकाचालक मुलीचा मृतदेह आणि तिच्या आईला वाटेतच सोडून पळून गेला. त्यानंतर सदर महिला मुलीचा मृतदेह घेऊन सुमारे सहा किमी पायी चालत रुग्णालयात पोहोचली. मात्र मुलीचा आधीच मृत्यू झाला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबीयांनी आरोप केला की, रस्ता खराब असल्याने मुलीला वेळीच वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. तर वेल्लोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगिलते की, जर त्यांनी आशा कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता तर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली असती. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की. तिथे एक मिनी अॅम्ब्युलन्स होती. मात्र त्यांनी आशा कार्यकर्त्यांशी संपर्क साधला पाहिजे होता. त्यांनी असं केलं नाही. ते मुलीला दुचाकीवरून घेऊन गेले.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, १५०० लोकसंख्या असलेल्या भागात आधीपासून रस्ता बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वनविभागालाही क्लिअरन्ससाठी अर्ज पाठवण्यात आला आहे.  

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूDeathमृत्यूFamilyपरिवार