शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

ॲमेझॉनने ८,५४६ कोटी रुपयांची लाच दिली, मोदी सरकारवर काँग्रेसचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 10:32 IST

ते म्हणाले, “सरकारचा हेतू देशाची संपत्ती विकणे, दुकानदार आणि लहान उद्योगांना हतबल करणे व ७० वर्षांचा वारसा भांडवलदार मित्रांना देण्याचा आहे.” काँग्रेसने विचारले की, ८,४५६ कोटी रुपयांची लाच का आणि कोणाला दिली गेली? कायदेशीर शुल्काच्या नावावर हे पैसे कोणाला दिले गेले? 

शीलेश शर्मा -

नवी दिल्ली :  ॲमेझॉन कंपनीद्वारे वेगवेगळ्या कंपन्यांकडून ८ हज़ार ५४६ कोटी रुपये दिले गेल्याच्या मुद्यावर मोदी सरकार वादात सापडताना दिसत आहे. कारण काँग्रेसने थेट आरोप केला की, ८,५४६ कोटी रुपये ॲमेझॉनने लाच म्हणून दिली आहे.  पक्षाचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारला विचारले की, ॲमेझॉनच्या ६ कंपन्यांनी मिळून जे ८,५४६ कोटी रूपये दिले त्या कंपन्यांमध्ये काय संबंध आहे आणि कोणकोणत्या कंपन्यांशी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत? हा पैसा काढून कोणाला आणि कोणत्या प्रकारे दिला गेला? सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर सुपारी घेतल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “सरकारचा हेतू देशाची संपत्ती विकणे, दुकानदार आणि लहान उद्योगांना हतबल करणे व ७० वर्षांचा वारसा भांडवलदार मित्रांना देण्याचा आहे.” काँग्रेसने विचारले की, ८,४५६ कोटी रुपयांची लाच का आणि कोणाला दिली गेली? कायदेशीर शुल्काच्या नावावर हे पैसे कोणाला दिले गेले? 

जबाबदारी कोणाची?पक्षाचे नेते राहुल गांधी यांनीही सरकारला लक्ष्य करून ट्वीटरवर म्हटले की, “देश पोखरला जात आहे आणि केंद्र सरकार झोप घेत आहे.” गांधी यांनी मादक द्रव्यांच्या तस्करीवर म्हटले की, या विषामुळे देशोधडीला लागत असलेल्या शेकडो कुटुंबांची जबाबदारी केंद्र सरकारची नाही?  

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस