शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

अरविंद केजरीवाल यांना भेटण्यास अमरिंदर सिंग यांचा नकार, म्हणाले माझ्याकडे भेटायला वेळ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 18:35 IST

चंदिगढ- दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवरून आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांकडून भाताची रोपे जाळण्यासाठी शेतांमध्ये आग लावली जाते. याचा धूर वाऱ्याने दिल्लीपर्यंत येतो. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण वाढते आहे. दरम्यान, या दिल्लीतील या समस्येवर चर्चा करण्यासाठी दिल्लीचे ...

ठळक मुद्देअरविंद केजरीवाल यांना भेटण्यास अमरिंदर सिंग यांचा नकारम्हणाले, माझ्याकडे भेटायला वेळ नाहीप्रदूषणासारख्या गंभीर मुद्द्यावर राजकारण

चंदिगढ- दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवरून आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांकडून भाताची रोपे जाळण्यासाठी शेतांमध्ये आग लावली जाते. याचा धूर वाऱ्याने दिल्लीपर्यंत येतो. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण वाढते आहे. दरम्यान, या दिल्लीतील या समस्येवर चर्चा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून अमरिंदर सिंग यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. मात्र, अमरिंदर सिंग यांनी त्यांची मागणी धुडकावत माझ्याकडे एवढा वेळ नसल्याचे सांगितले. केजरीवाल हे प्रदूषणासारख्या गंभीर मुद्द्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाप्रकारच्या चर्चेतून काहीच साध्य होणार नाही, हे माहिती असूनही केजरीवाल त्याचा आग्रह का धरत आहेत, असेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले.

 

दिल्लीतून दहा वर्षे जुनी डिझेलवरील वाहने हटवादिल्ली सरकारच्या सम-विषम योजनेतून महिला आणि दुचाकी वाहनांना बाहेर ठेवण्याची दिल्ली सरकारची मागणी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) मंगळवारी फेटाळून लावल्यानंतर दिल्ली सरकारने संबंधित याचिका मागे घेतली. मात्र 10 वर्षे जुनी डिझेल वाहने रस्त्यांवरून तत्काळ हटविण्याचे आदेशही एनजीटीने दिले आहेत.

दुचाकींमुळे प्रदूषणएका अहवालाचा हवाला देत हरित लवादाने स्पष्ट केले की, दुचाकी वाहनातून होणारे प्रदूषण हे चारचाकी वाहनातून होणाºया प्रदूषणापेक्षा अधिक आहे, मग आपण अशी मनमानी सूट कशी देऊ शकता.

टॅग्स :pollutionप्रदूषण