शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बांगलादेशबाबत सर्वपक्षीय बैठक... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत उत्तर देणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:02 IST

S Jaishankar briefs MPs on Bangladesh : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीत राजकीय पक्षांना बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली.

S Jaishankar briefs MPs on Bangladesh :बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर आता अंतरिम सरकार स्थापन केलं जाणार आहे. दरम्यान, बांगलादेशच्या संकटावर भारताचं बारीक लक्ष आहे. बांगलादेशबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. यासोबतच संसदीय कामकाज मंत्रीही या बैठकीत सहभागी झाले होते. 

बांगलादेश हा भारताचा खास शेजारी देश - जयशंकर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीत राजकीय पक्षांना बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली. जयशंकर  म्हणाले की, बांगलादेश हा भारताचा खास शेजारी देश आहे. भारत आणि बांगलादेशचे संबंध चांगले आहेत. शेख हसीना बांगलादेशातून पळून भारतात आल्या आहेत. त्या येथून ब्रिटन किंवा इतर कोणत्याही देशात जाऊ शकतात.

बांगलादेशच्या अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? बांगलादेशात मार्शल लॉ लागू झाला, तर भारत त्याचा सामना कसा करणार? बांगलादेशच्या अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? चीन आणि पाकिस्तानची भूमिका काय असेल? याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे राजकीय पक्षांना माहिती देऊ शकतात.

परराष्ट्र मंत्री संसदेत उत्तर देतीलबांगलादेशातील सत्तापालटाच्या संदर्भात संसदेत कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी मोदी सरकारला सर्व पक्षांना विश्वासात घ्यायचे आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्वपक्षीय बैठकीत बांगलादेशातील परिस्थितीचा दिला.

राहुल गांधींनी बैठकीत विचारले 'हे' सवालबांगलादेशातील परिस्थितीमध्ये परकीय हात आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी बैठकीत केला. या परिस्थितीबाबत भारताकडे काही दीर्घकालीन योजना आहे का? बांगलादेशच्या नव्या सरकारबाबत भारताचा अॅक्शन प्लॅन काय असेल? बैठकीत इतर पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, या मुद्द्यावर आम्ही सरकारसोबत आहोत, असे विरोधकांनी सांगितले.

काल रात्री मोदींसोबत बैठकसोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (CCS)  बैठक झाली. बांगलादेशातील सत्तापालटाचा भारतावर काय परिणाम होईल? या विषयावर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीला उपस्थित होत्या.

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशRahul Gandhiराहुल गांधीS. Jaishankarएस. जयशंकरAmit Shahअमित शाहRajnath Singhराजनाथ सिंह