शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

म्हणून अल कायदाचे भारतावरील हल्ले फसले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 16:00 IST

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात इशारा

वॉशिंग्टन : आधीच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाशी चार हात करणाऱ्या भारतावर आत लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेचे हल्ले होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या अहवालामध्ये अल कायदा भारतावर हल्ले करण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले आहे. यासाठी अल कायदाचे इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) तयारी करत आहे. 

 अल कायदा आणि आयएसआयएस या दहशतवादी संघटनांनी भारतात आपले पाय पसरवले आहेत. काश्मीरमध्येही वेळोवेळी आयएसआयएसचे झेंडे फडविताना दिसून येतात. भारतासह आशियाई देशांमध्ये हल्ले करण्याची रणनीती या संघटनांनी बनविली आहे. युएनच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, अल कायदा भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, नुकतीच वाढविलेली सुरक्षा त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरवत आहे. 

 हा अहवाल युएनच्या अल कायदा सेक्शन समितीला सोपविण्यात आला आहे. युएनचे निरिक्षण पथक आयएसआयएस आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवते व याबाबतचा अहवाल प्रत्येक सहा महिन्यांनी देते. 

अल कायदा भारताच्या सुरक्षा यंत्रणांकडून एखादी चूक होण्याची वाट पाहत आहे. सुरक्षा यंत्रणेला त्यावेळी भेदून हल्ला करण्यात येणार आहे. अल कायदा पुर्वीसारखी ताकदवान राहिलेली नसली तरीही ती आशियाई देशांत आपले अस्तित्व टिकवून आहे. तसेच ती भारतात स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीची वाट पाहत आहे.

आयएसआयएल सर्वात खतरनाकया संघटनेने अफगाणिस्तानातून युरोपमध्ये हल्ले केले होते. काश्मीरमधील एका हल्ल्यातही या संघटनेचा सहभाग होता. सध्या आयएसआयएल अफगाणिस्तानात आपली पाळेमुळे रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतू, त्यांचे पाकिस्तानातही स्लीपर सेल कार्यरत आहेत.

टॅग्स :Terrorismदहशतवादterroristदहशतवादीunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारत