शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

म्हणून अल कायदाचे भारतावरील हल्ले फसले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 16:00 IST

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात इशारा

वॉशिंग्टन : आधीच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाशी चार हात करणाऱ्या भारतावर आत लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेचे हल्ले होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या अहवालामध्ये अल कायदा भारतावर हल्ले करण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले आहे. यासाठी अल कायदाचे इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) तयारी करत आहे. 

 अल कायदा आणि आयएसआयएस या दहशतवादी संघटनांनी भारतात आपले पाय पसरवले आहेत. काश्मीरमध्येही वेळोवेळी आयएसआयएसचे झेंडे फडविताना दिसून येतात. भारतासह आशियाई देशांमध्ये हल्ले करण्याची रणनीती या संघटनांनी बनविली आहे. युएनच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, अल कायदा भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, नुकतीच वाढविलेली सुरक्षा त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरवत आहे. 

 हा अहवाल युएनच्या अल कायदा सेक्शन समितीला सोपविण्यात आला आहे. युएनचे निरिक्षण पथक आयएसआयएस आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवते व याबाबतचा अहवाल प्रत्येक सहा महिन्यांनी देते. 

अल कायदा भारताच्या सुरक्षा यंत्रणांकडून एखादी चूक होण्याची वाट पाहत आहे. सुरक्षा यंत्रणेला त्यावेळी भेदून हल्ला करण्यात येणार आहे. अल कायदा पुर्वीसारखी ताकदवान राहिलेली नसली तरीही ती आशियाई देशांत आपले अस्तित्व टिकवून आहे. तसेच ती भारतात स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीची वाट पाहत आहे.

आयएसआयएल सर्वात खतरनाकया संघटनेने अफगाणिस्तानातून युरोपमध्ये हल्ले केले होते. काश्मीरमधील एका हल्ल्यातही या संघटनेचा सहभाग होता. सध्या आयएसआयएल अफगाणिस्तानात आपली पाळेमुळे रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतू, त्यांचे पाकिस्तानातही स्लीपर सेल कार्यरत आहेत.

टॅग्स :Terrorismदहशतवादterroristदहशतवादीunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारत