शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून अल कायदाचे भारतावरील हल्ले फसले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 16:00 IST

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात इशारा

वॉशिंग्टन : आधीच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाशी चार हात करणाऱ्या भारतावर आत लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेचे हल्ले होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या अहवालामध्ये अल कायदा भारतावर हल्ले करण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले आहे. यासाठी अल कायदाचे इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) तयारी करत आहे. 

 अल कायदा आणि आयएसआयएस या दहशतवादी संघटनांनी भारतात आपले पाय पसरवले आहेत. काश्मीरमध्येही वेळोवेळी आयएसआयएसचे झेंडे फडविताना दिसून येतात. भारतासह आशियाई देशांमध्ये हल्ले करण्याची रणनीती या संघटनांनी बनविली आहे. युएनच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, अल कायदा भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, नुकतीच वाढविलेली सुरक्षा त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरवत आहे. 

 हा अहवाल युएनच्या अल कायदा सेक्शन समितीला सोपविण्यात आला आहे. युएनचे निरिक्षण पथक आयएसआयएस आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवते व याबाबतचा अहवाल प्रत्येक सहा महिन्यांनी देते. 

अल कायदा भारताच्या सुरक्षा यंत्रणांकडून एखादी चूक होण्याची वाट पाहत आहे. सुरक्षा यंत्रणेला त्यावेळी भेदून हल्ला करण्यात येणार आहे. अल कायदा पुर्वीसारखी ताकदवान राहिलेली नसली तरीही ती आशियाई देशांत आपले अस्तित्व टिकवून आहे. तसेच ती भारतात स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीची वाट पाहत आहे.

आयएसआयएल सर्वात खतरनाकया संघटनेने अफगाणिस्तानातून युरोपमध्ये हल्ले केले होते. काश्मीरमधील एका हल्ल्यातही या संघटनेचा सहभाग होता. सध्या आयएसआयएल अफगाणिस्तानात आपली पाळेमुळे रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतू, त्यांचे पाकिस्तानातही स्लीपर सेल कार्यरत आहेत.

टॅग्स :Terrorismदहशतवादterroristदहशतवादीunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारत