अहिराणी साहित्य संमेलनाचा समारोप

By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:10+5:302015-04-13T23:53:10+5:30

पिंपळनेर (जि.धुळे): अहिराणी साहित्य संमेलनाचा येथे रविवारी समारोप झाला. तीन दिवस चाललेल्या या संमेलनात अहिराणी भाषेच्या विकासासाठी आगामी काळात काय करता येईल, यावर विचार मंथन झाले. अहिराणी साहित्य परिषदेचे पदाधिकारी व साहित्यिकांनी विचार मांडले.

Aharani Sahitya Sammelan concludes | अहिराणी साहित्य संमेलनाचा समारोप

अहिराणी साहित्य संमेलनाचा समारोप

ंपळनेर (जि.धुळे): अहिराणी साहित्य संमेलनाचा येथे रविवारी समारोप झाला. तीन दिवस चाललेल्या या संमेलनात अहिराणी भाषेच्या विकासासाठी आगामी काळात काय करता येईल, यावर विचार मंथन झाले. अहिराणी साहित्य परिषदेचे पदाधिकारी व साहित्यिकांनी विचार मांडले.
संमेलनात धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक येथील अहिराणी साहित्यिक, साहित्य व अहिराणीप्र्रेमी नागरिक उपस्थित होते. संमेलनात कोणताही ठराव करण्यात आला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Aharani Sahitya Sammelan concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.