शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! महागाई भत्ता गोठवल्यानंतर, आता 'या' भत्त्याला लागू शकते कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:12 IST

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात करण्यात येणारी 4 टक्क्यांची वाढ सरकारने रोखली आहे. यामुळे सरकारची जवळपास 1,000 कोटी रुपयांची बचत होत आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने गेल्या गुरुवारी जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांचा महंगाई भत्ता गोठवलाकेंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात करण्यात येणारी 4 टक्क्यांची वाढ सरकारने रोखली आहे. सरकारने महागाई भत्ता वाढवण्यासाठी 14,595 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च निर्धारित केला होता.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गेल्या गुरुवारी जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांचा महंगाई भत्ता गोठवला. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा तब्बल 54 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनर्सवर परिणाम झाला आहे. यानंतर आता सरकार ट्रान्सपोर्ट अलाउंसमध्येही डिडक्शन करणार असल्याचा कयास लावला जात आहे. यासंदर्भात सोशल मिडियावरही जोरदार चर्चा  सुरू आहे.

एनबीटीने दिलेल्या एका वृत्तानुसार, तुर्तास या विषयावर कसल्याही प्रकारचा निर्णय झालेला नसल्याचे अर्थमंत्रालयातील एका मोठ्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. तर, असे झाल्यास एकाच महिन्यात सरकारची जवळजवळ 3500 कोटी रुपयांची बचत होईल, असे इतर काही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.  

किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!

यामुळे कर्मचाऱ्यांचा विरोधही व्हायला नको - केंद्र सरकारचे कार्मचारी तथा प्रशिक्षण विभागातील (डीओपीटी) अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की ट्रान्सपोर्ट अलाउंसवर कात्री लागू शकते. ट्रान्सपोर्ट अलाउंस हा कर्मचाऱ्यांना घरून कार्यालयात आणि कार्यालयातून घरी जाण्यासाठी दिला जातो. लॉकडाउनमुळे गेल्या महिन्याच्या 25 तारखेपासून कर्मचाऱ्यांचे कार्यालयांत जाणे बंद आहे. यामुळे ते ट्रान्सपोर्ट अलाउंसवर दावा करू शकत नाहीत. त्यामुळे सरकारने एप्रिल महिन्याचा ट्रान्सपोर्ट अलाउंस दिला नाही, तरीही कर्मचाऱ्यांच्या विरोध व्हायला नको. 

काश्मीर ते पंजाबपर्यंत जवानांची कारवाई; सहा दहशतवाद्यांचा खात्मा, 29 लाख रुपयांसह एकाला पकडले

DA गोठवल्याने सरकारला 14,595 कोटींचा फायदा -केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात करण्यात येणारी 4 टक्क्यांची वाढ सरकारने रोखली आहे. यामुळे सरकारची जवळपास 1,000 कोटी रुपयांची बचत होत आहे. सरकारने महागाई भत्ता वाढवण्यासाठी 14,595 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च निर्धारित केला होता. कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे देशाचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत