शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सात तासांच्या खोळंब्यानंतर मुंबई-अहमदाबाद विमानाचं अखेर उड्डाण, प्रवाशांचा एअर इंडियावर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 12:42 IST

एअर इंडियाचं मुंबई-अहमदाबाद विमान तब्बल सात तास उशिराने होतं.

ठळक मुद्दे एअर इंडियाचं मुंबई-अहमदाबाद विमान तब्बल सात तास उशिराने होतं. छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टवर तब्बल सात तास 250 प्रवाशांचा खोळंबा झाला होता.

मुंबई-  एअर इंडियाचं मुंबई-अहमदाबाद विमान तब्बल सात तास उशिराने होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टवर तब्बल सात तास 250 प्रवाशांचा खोळंबा झाला होता. शनिवारी हा प्रकार घडला आहे. एअरपोर्टवर प्रवाशांना एअरालाइन्सकडून जेवण व इतर सोयी न दिल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, विमानाने तब्बल सात तासाच्या विलंबानंतर उड्डाण केल्याची माहिती मिळते आहे.

मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रात्री दीड वाजताच्या सुमारास विमान होतं. याच विमानाला उड्डाण करायला तब्बल सात तासांचा विलंब झाला. विमान उशिरा असल्याची माहिती प्रवाशांना शेवटच्या मिनिटाला देण्यात आली. संतापलेल्या प्रवाशांनी एअरपोर्टच्या एक्झिट गेट 47 जवळ आंदोलन केलं. 

एअर इंडियाचं AI031 हे विमान मुंबई विमानतळावरून मध्यरात्री १.३५ वाजता अहमदाबादसाठी उड्डाण करणार होतं. पण, पायलट उपलब्ध नसल्याने ते सकाळी उड्डाण करेल, असं प्रवाशांना सांगण्यात आलं. त्यावर संतप्त प्रवाशांनी एअर इंडियाविरोधात आंदोलन केलं. काही प्रवाशांनी विमानतळावरच धरणं आंदोलन केलं.  यामुळे एअरपोर्टवर काही तास गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.  दरम्यान, एअर इंडियाच्या या कारभारामुळे प्रवाशांना रात्र एअर पोर्टवर जागून काढावी लागली. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAirportविमानतळ