शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

मुंबईनंतर शेतकरी धडकले दिल्लीत, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 4:58 AM

शेतक-यांच्या मोर्चाने सोमवारी मुंबई दणाणून सोडल्यानंतर आता अन्य शेतक-यांचा मोर्चा दिल्लीत धडकला आहे.

नवी दिल्ली : शेतक-यांच्या मोर्चाने सोमवारी मुंबई दणाणून सोडल्यानंतर आता अन्य शेतक-यांचा मोर्चा दिल्लीत धडकला आहे. भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी मंगळवारी संसद मार्गावर एकत्र आले. सरकार आश्वासने पाळत नसल्याचा आरोपही शेतकºयांनी यावेळी केला.उत्तर प्रदेशातील बलराम तिवारी म्हणाले की, बुंदेलखंडातील शेतकºयांकडून सामान्य दराच्या पाच पट दराने वीजबिल आकारले जात आहे. शेतकºयांच्या योजनांत भ्रष्टाचार होत आहे. भूमिहीन शेतकºयांना जमिनी दिल्या गेलेल्या नाहीत. शेतकºयांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे.>समस्यांचा पाढाभारतीय किसान युनियनचेम्हणणे आहे की, शेतकरी सतत अडचणींचा सामना करीत आहेत. सरकार आश्वासने पूर्ण करत नाही. शेतकºयांच्या दुरवस्थेवर सरकार मौन बाळगून आहे.>मागण्या काय?स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे. शेतमालाला किमान आधारभूत किंमत द्यावी. वीजबिल माफ करावे. राष्ट्रीय स्तरावर शेतकरी आयोगाची स्थापना करावी. शेतकºयांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.