शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

सपानंतर काँग्रेसही न्यूज चॅनेलवरील डिबेट शोपासून अंतर राखणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 09:33 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना ही माहिती ट्विटरवर दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्ष कारणमिमासा करत आहे. यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला असून पुढील एक महिन्यापर्यंत काँग्रेसचा कोणीही प्रवक्ता वृत्तवाहिन्यांवरील चर्चांना उपस्थित राहणार नाही. 

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना ही माहिती ट्विटरवर दिली आहे. तसेच वृत्तवाहिन्यांनाही त्यांनी विनंती केली आहे. काँग्रसे पक्षाने निर्णय घेतला आहे की, वृत्तवाहिन्यांवरील कोणत्याही चर्चेला एक महिना प्रवक्त्यांना पाठिवण्यात येणार नाही. सर्व वृत्त वाहिन्या आणि संपादकांना विनंती आहे की काँग्रेसच्या प्रतिनिधींना त्यांच्या कार्यक्रमाला बोलावू नये. 

गेल्या शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेत आला होता. काँग्रेसच्या प्रवक्त्यांना मीडिया चॅनेल्सवर होणाऱ्या डिबेटमध्ये जाणे बंद करावे. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी समाजवादी पक्षाने अशा प्रवक्त्यांना हटविले होते.  

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९