शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

विकास मोजण्यासाठी प्रशासकीय ऑडिटही गरजेचे - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 05:25 IST

गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स’ पुरस्काराने देशातील १६ जिल्हाधिका-यांना गौरविण्यात आले.

नवी दिल्ली : विकासासाठी आर्थिक लेखापरीक्षण नेहमीच होते. मात्र, प्रशासकीय ऑडिट होत नाही. ते झाल्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या परिवर्तनाची अनेक उदाहरणे समोर येतील, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले.गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स’ पुरस्काराने देशातील १६ जिल्हाधिका-यांना गौरविण्यात आले. अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग व इंडियन एक्स्प्रेस समूहाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विवेक गोएंका यावेळी उपस्थित होते.अधिकाºयांना उत्तम काम करण्यासाठी सकारात्मक दृष्टी, चौकटीबाह्य विचार, जलद निर्णय व मुक्त वातावरण हवे असते. ते आम्ही दिले. विदर्भात रस्ते बांधताना नद्या-नाल्यांपासून आम्ही ‘वॉटर बॉडीज’ उभारल्या. जिल्हाधिकाºयांनी प्रभावीपणे निर्णयाची अंमलबजावणी त्यात केली, असे गडकरी यांनी नमूद केले.जितेंद्र सिंह म्हणाले की, अधिकाºयांची विश्वासार्हता मोदी सरकारच्या काळात वाढली. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी योजना उत्तम राबवणाºयांना आम्ही सन्मानित केले. पंतप्रधान, मुख्यमंत्री, कलेक्टर व इन्स्पेक्टर हाच विकासाचा शक्तिसमूह आहे.त्यातील आम्ही नोकरशाहीला सोबत घेऊ न विकासप्रक्रिया गतिमान केली, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.शिक्षण, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य व इतर क्षेत्रांत मोलाची कामगिरी करणाºया १६ जिल्हाधिकाºयांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. माजी सरन्यायाधीश आर.एम. लोढा अध्यक्ष असलेल्या निवड समितीत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष वजाहत हबीबउल्ला, माजी परराष्ट्र सचिव निरुपमा राव व माजी कॅबिनेट सचिव के.एम. चंद्रशेखर यांचा समावेशहोता.महाराष्ट्रातील पाच जणांचा सन्मानतुकाराम मुंढे (तंत्रज्ञानाचा वापर), डॉ. प्रशांत नारनवरे (कृषी), डॉ. माधवी खोडे-चावरे (बालविकास), अय्याझ तांबोळी (आरोग्य), आस्तिककुमार पांडेय (लोकसहभाग) या महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाºयांना पुरस्काराने गौरविण्यात आले.यांनाही पुरस्कार : कार्तिकेय मिश्रा (कौशल्यविकास व नक्षलग्रस्त जिल्ह्याचा विकास), संदीप नांदुरी (केंद्रीय योजनांची अंमलबजावणी), राजकुमार यादव (ईशान्य भारतातील जिल्ह्यांचा विकास), सी.आर. खारसन (सर्वसमावेशी नवोन्मेष), राकेश कँवर (समाजकल्याण), आशिष सक्सेना (महिलाविकास), डॉ. शाहिद इक्बाल चौधरी (जम्मू व काश्मीर) व डॉ. एस. लखमान (सीमावर्ती जिल्हे).

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी