शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

चीनच्या सीमेवर तैनात केले अतिरिक्त ५० हजार सैनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 11:15 IST

भारताचे एकूण दाेन लाख सैनिक तैनात

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीनच्या वाढत्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने प्रथमच अतिशय आक्रमक पावित्रा घेतला आहे. भारताने चीनच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी ५० हजार अतिरिक्त सैनिकांना तैनात केले आहे. त्यामुळे चीनवर नजर ठेवण्यासाठी तब्बल २ लाखांहून अधिक सैन्य सीमेवर तैनात आहे. चीनच्या सीमेवरील वेगवेगळ्या भागात भारताने लष्कर आणि लढाऊ विमाने तैनात केलेली आहेत. गेल्या वर्षभरात भारताने चीनच्या सीमेवर सैनिकांची  संख्या वाढविली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ४० टक्के अधिक सैनिक तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पाकिस्तानसाेबत असलेला तणाव शांतपणे हताळण्याची भूमिका घेतानाच चीनला प्रत्युत्तर देण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे.

आक्रमक प्रत्युत्तर?आतापर्यंत भारताची भूमिका केवळ चीनच्या हालचाली राेखण्यापुरती मर्यादित हाेती. मात्र, अतिरिक्त सैनिकांच्या तैनातीमुळे भारताने पावित्रा बदलल्याचे दिसत आहे. या चालीमुळे गरज भासल्यास आक्रमक प्रत्युत्तर देता येईल. ‘रक्षणासाठी आक्रमण’ या धाेरणानुसार चीनमधील भूभागही काबीज करण्याचा पर्याय भारतीय लष्करासमाेर राहणार आहे. 

काश्मीर, लडाखला बाहेर दाखविणारा नकाशा हटविलानवी दिल्ली : ट्विटरने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. जम्मू- काश्मीर आणि लडाखला त्याने स्वतंत्र देश म्हणून नकाशात दाखवले मात्र, देशातून होत असलेल्या मोठ्या विरोधानंतर ट्वीटरने हा नकाशा हटविला आहे.  ट्विटरने भारताचा विपर्यस्त नकाशा दाखवण्याची ही काही पहिली वेळ नाही. मागच्या वर्षी केंद्र सरकारने ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भारताच्या विपर्यस्त नकाशाबद्दल पत्र लिहून तीव्र नापसंती व्यक्त केली होती.

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनladakhलडाख