शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

चीनच्या सीमेवर तैनात केले अतिरिक्त ५० हजार सैनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 11:15 IST

भारताचे एकूण दाेन लाख सैनिक तैनात

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीनच्या वाढत्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने प्रथमच अतिशय आक्रमक पावित्रा घेतला आहे. भारताने चीनच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी ५० हजार अतिरिक्त सैनिकांना तैनात केले आहे. त्यामुळे चीनवर नजर ठेवण्यासाठी तब्बल २ लाखांहून अधिक सैन्य सीमेवर तैनात आहे. चीनच्या सीमेवरील वेगवेगळ्या भागात भारताने लष्कर आणि लढाऊ विमाने तैनात केलेली आहेत. गेल्या वर्षभरात भारताने चीनच्या सीमेवर सैनिकांची  संख्या वाढविली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ४० टक्के अधिक सैनिक तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पाकिस्तानसाेबत असलेला तणाव शांतपणे हताळण्याची भूमिका घेतानाच चीनला प्रत्युत्तर देण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे.

आक्रमक प्रत्युत्तर?आतापर्यंत भारताची भूमिका केवळ चीनच्या हालचाली राेखण्यापुरती मर्यादित हाेती. मात्र, अतिरिक्त सैनिकांच्या तैनातीमुळे भारताने पावित्रा बदलल्याचे दिसत आहे. या चालीमुळे गरज भासल्यास आक्रमक प्रत्युत्तर देता येईल. ‘रक्षणासाठी आक्रमण’ या धाेरणानुसार चीनमधील भूभागही काबीज करण्याचा पर्याय भारतीय लष्करासमाेर राहणार आहे. 

काश्मीर, लडाखला बाहेर दाखविणारा नकाशा हटविलानवी दिल्ली : ट्विटरने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. जम्मू- काश्मीर आणि लडाखला त्याने स्वतंत्र देश म्हणून नकाशात दाखवले मात्र, देशातून होत असलेल्या मोठ्या विरोधानंतर ट्वीटरने हा नकाशा हटविला आहे.  ट्विटरने भारताचा विपर्यस्त नकाशा दाखवण्याची ही काही पहिली वेळ नाही. मागच्या वर्षी केंद्र सरकारने ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भारताच्या विपर्यस्त नकाशाबद्दल पत्र लिहून तीव्र नापसंती व्यक्त केली होती.

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनladakhलडाख