पोळ्याचा बातमीसाठी जोड
By Admin | Updated: September 11, 2015 21:24 IST2015-09-11T21:24:58+5:302015-09-11T21:24:58+5:30
रब्बी हंगामाबाबत नियोजन, ४१ हजार हेक्टरने अधिक पेरणी

पोळ्याचा बातमीसाठी जोड
र ्बी हंगामाबाबत नियोजन, ४१ हजार हेक्टरने अधिक पेरणीरब्बी हंगामाखाली एक लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्र असते. त्यात यंदा पाऊस आला तर ४१ हजार हेक्टरने वाढ होईल व हे क्षेत्र दोन लाख ४० हजार हेक्टरपर्यंत पोहोचेल, असे उद्दीष्ट कृषि विभागाने ठेवल्याची माहिती मिळाली. हेे नियोजन यशस्वी झाले तर चार्याची प्रमुख समस्या सुटणार आहे. इन्फो-यंदा ४७ तर गतवर्षी ८९ टक्के पाऊसआतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारीजळगाव- ३६.८जामनेर- ३१.८एरंडोल- ५२.२धरणगाव- ४६.३भुसावळ- ६२.२यावल- ४२.८रावेर- ५९.९मुक्ताईनगर- ४७.७बोदवड- ५६.०पाचोरा- ३५.६चाळीसगाव- ५४.२भडगाव- ४७.५अमळनेर- ४१.९पारोळा- ४६.४चोपडा- ४७.७एकूण- ४७.१पावसाळा संपण्यास काही दिवस राहिलेले असतानादेखील जिल्हाभरात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. याच वेळी मागील वर्षी ११ सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या ८९.५ टक्के म्हणजेच जिल्हाभरात एकूण ५९३.५८ मि.मी. पाऊस पडला होता. यंदा मात्र जिल्हाभरात आतापर्यंत ३१२.३२ मि.मी. एवढा पाऊस झाला आहे.