शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वात हिमालयातील ३ शिखरांचा शोध, पाहा काय होणार याचा फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 13:22 IST

या माेहिमेत तिन्ही पर्वत शिखरांचे नामकरण करण्यात आल

हरिद्वार : पतंजली योगपीठाचे आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वाखालील एका गिर्यारोहक पथकाने गंगोत्रीच्या गोमुख परिसरातील अनाम व अपरिचित ३ हिमालय पर्वत शिखरांवर यशस्वी चढाई केली. नेहरू गिर्यारोहन संस्थेच्या साह्याने हाती घेतलेल्या या माेहिमेत तिन्ही पर्वत शिखरांचे नामकरण करण्यात आले.

या शिखरांवर ५५० दुर्मिळ औषधी वनस्पती सापडल्या आहेत. त्यांची चेकलिस्ट तयार करण्यात आली आहे.  गंगोत्रीच्या रक्तवर्ण ग्लॅसियर परिसरात करण्यात आलेली ही शोधकार्य मोहीम १० ते २५ सप्टेंबर या काळात चालली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्या हस्ते तसेच स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत या मोहिमेला गंगोत्री येथे हिरवी झेंडी दाखविण्यात आली होती.

४२ वर्षांनंतर प्रथमच पाऊल

  • ४२ वर्षांपूर्वी १९८१ साली फ्रान्स आणि भारत यांच्या संयुक्त पथकाने या पर्वतशिखरांवर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता. 
  • त्यानंतर प्रथमच या परिसराला मानवी पाऊल लागले आहे. ६ हजार मीटरपेक्षा अधिक उंच असलेल्या या शिखरांना राष्ट्रऋषी, योगऋषी आणि आयुर्वेद ऋषी अशी नावे देण्यात आली आहेत. तिन्ही शिखरांच्या मध्ये असलेल्या ग्लॅसियरला ऋषी बामक असे नाव दिले आहे.
टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबा