शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

‘मोदीकेअर’ वार्षिक १२०० रुपयांमध्ये, आरोग्य विमाकवच, निवड सामाजिक जनगणनेनुसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 5:39 AM

देशातील १0 कोटी कुटुंबांतील ५0 कोटी लोकांना आरोग्याचे विमाकवच देण्यासाठी केंद्र सरकारला १२ हजार कोटी रुपये खर्च करणार असले, तरी प्रत्येक कुटुुंबामागे सरकारला केवळ १,000 ते १,२00 रुपयांचा खर्च येणार आहे.

नवी दिल्ली : देशातील १0 कोटी कुटुंबांतील ५0 कोटी लोकांना आरोग्याचे विमाकवच देण्यासाठी केंद्र सरकारला १२ हजार कोटी रुपये खर्च करणार असले, तरी प्रत्येक कुटुुंबामागे सरकारला केवळ १,000 ते १,२00 रुपयांचा खर्च येणार आहे.अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या या योजनेला ‘मोदीकेअर’ म्हणून ओळखले जात असून, १५ आॅगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर अथवा २ आॅक्टोरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर ही योजना सुरू होणार आहे.केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, या योजनेचा ६0 टक्के खर्च केंद्र सरकार, तर ४0 टक्के खर्च राज्य सरकार करील. शिक्षण व आरोग्य उपकर १ टक्क्याने वाढविण्यात आला असून, त्यातून मिळणारे ११ हजार कोटी रुपये या योजनेसाठीवापरले जातील.नीति आयोगाचे सल्लागार आलोक कुमार यांनी सांगितले की, पहिल्या वर्षी ५0 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक कुटुंबाला ५ लाखांचे विम्याचे कव्हर मिळेल.सरकारला प्रतिकुटुंब हप्ता १,000 ते १,२00 रुपयांपर्यंत भरावा लागेल. लाभधारकांची निवड २0११ च्या सामाजिक-आर्थिक जात जनगणनेनुसार केली जाईल.केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदनयांनी सांगितले की, कुटुंबाच्या आकारावर कोणतीही मर्यादा नसेल. योजनेचापैसा सरकारी व्यवस्थेतच राहावा, यासाठी आंध्र प्रदेशातील आरोग्यश्री योजनेसारखे मॉडेल राज्यांनी निवडावे, असे आम्हाला वाटते. २४ राज्यांच्या स्वत:च्या आरोग्य संरक्षण योजना नव्या योजनेते विलीन होतील. देशभर केंद्राचीच आरोग्य योजना सुरू होईल.काही ठिकाणी ५ वर्षांनीमाजी केंद्रीय आरोग्य सचिव के.सुजाता राव यांनी सांगितले की, ज्या राज्यांकडे आधीच अशा योजना आहेत, तेथे मोदी केअरची अंमलबजावणी तत्काळ होऊ शकेल. डॉक्टर व रुग्णालयांची कमीसंख्या असलेली जी राज्ये योजना राबविण्यास अनिच्छुक असतील, तेथेसंपूर्ण अंमलबजावणीसाठी ४ ते ५ वर्षेलागू शकतील.

टॅग्स :Healthआरोग्य