शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

‘अभी खेला बाकी है’, जदयू-भाजप युतीवर जवळपास शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:20 IST

Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसोबत करार केल्याचे दिसत असले तरी झपाट्याने बदलणाऱ्या या राजकीय घडामोडींचा अंतिम अध्याय अद्याप लिहिला जाणे बाकी आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली -  बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसोबत करार केल्याचे दिसत असले तरी झपाट्याने बदलणाऱ्या या राजकीय घडामोडींचा अंतिम अध्याय अद्याप लिहिला जाणे बाकी आहे. कारण, विधानसभेतील रालोआच्या बहुमत चाचणीदरम्यान पक्षाचे ४५ आमदार एकत्र राहतील याबाबत खुद्द नितीशकुमार साशंक आहेत. राजद नेते तेजस्वी यादव यांनी केलेले ‘अभी खेला बाकी है’ हे विधान त्याचे सूचक आहे. याचाच दुसरा अर्थ असा की नितीशकुमार यांचे काही आमदार विविध कारणांमुळे राजद आणि काँग्रेससोबत जाऊ इच्छितात.  

नितीशकुमार यांच्या जदयूसोबत युती केल्यास २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रालोआ बिहारमधील सर्वच्या सर्व ३९ जागा जिंकेल असे भाजपला वाटते. त्यामुळेच केंद्रीय भाजप नेतृत्व नितीशकुमारांसोबत युती करण्यास उत्सुक आहे. या दोन्ही पक्षांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवत ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. बिहारमधील नव्या सरकारमध्ये नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदी राहू देऊ नये, अशी भाजपमधील अनेकांची इच्छा आहे. नितीश यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. पक्षाने लोकसभेची निवडणूक एकट्याने लढण्याची वेळ आली आहे, असे गिरीराज सिंह यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांसह पक्षातील अनेक आमदारांचे मत आहे. नितीशकुमार यांच्यासोबत युतीचा निर्णय घेतला गेला असला तरी भाजपचे केंद्रीय नेतृत्व आपले आमदार आणि खासदारांचे म्हणणे जाणून घेण्यासही उत्सुक आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष कोणतेही वक्तव्य जारी करण्यापूर्वी नितीशकुमार यांच्या अंतिम पावलाची वाट पाहत आहेत. 

 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा