शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

गर्लफ्रेंडने धोका दिल्यावर 'तो' झाला IAS; अपयश आलं पण मानली नाही हार, करून दाखवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:12 IST

Aaditya Pandey : तरुणाने प्रेमात विश्वासघात झाल्यानंतर आपलं नशीब बदलण्यासाठी आयएएस होण्याचा निर्णय घेतला.

एका तरुणाने प्रेमात विश्वासघात झाल्यानंतर आपलं नशीब बदलण्यासाठी आयएएस होण्याचा निर्णय घेतला. आदित्य पांडे असं या तरुणाचं नाव असून त्याने २०२२ मध्ये ऑल इंडिया ४८ वा रँक मिळवला आहे. आदित्य हा पाटणा जिल्ह्यातील बिसुनपूर पाकरी गावचा रहिवासी आहे. आदित्य लहानपणापासूनच खोडकर होता. म्हणून, त्याच्या कुटुंबाने त्याला त्याच्या बहिणीकडे राहण्यासाठी जामनगरला पाठवले. 

आदित्यने आठवी आणि नववीपर्यंत अभ्यासात चांगली कामगिरी केली, पण दहावीत तो एका मुलीच्या प्रेमात पडला आणि या सर्व प्रकरणांमुळे त्याचा निकालावर वाईट परिणाम झाला. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी पाठवण्यात आलं. तिथेही तो प्रेमात पडला. तेव्हा तो खूप रडला. शिक्षण पूर्ण झाल्यावर एका खासगी कंपनीत काम करू लागला. पण काही दिवसांनी ती नोकरी सोडली.

आदित्यने एमबीए करण्याचा निर्णय घेतला आणि कॅट २०१५ मध्ये ९५ पर्सेंटाइल मिळवून यश मिळवलं. आदित्यला आयआयटी रुरकीमध्ये प्रवेश मिळाला आणि तिथेच तो परत प्रेमात पडला. ६ महिने प्रेमात खूप छान वाटलं, पण त्यानंतर मुलीने आदित्यला तू खूप वाईट असल्याचं सांगून सोडून दिलं. त्यानंतर रागाच्या भरात आदित्य म्हणाला की, मी यूपीएससी करेन आणि आयएएस होईन.

आदित्यने काहीही अभ्यास न करता पहिल्यांदाच UPSC २०२० ची परीक्षा दिली, ज्यामध्ये तो नापास झाला. यानंतर त्याने अभ्यास सुरू केला. त्यानंतर तो UPSC २०२१ च्या परीक्षेत बसला, पण त्यातही तो नापास झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आदित्यचे फक्त चार प्रयत्न होते, त्यापैकी दोन वाया गेले. तरीही, आदित्यने हार मानली नाही आणि तयारी सुरू केली. कठोर परिश्रमामुळे आदित्यला अखेर यूपीएससी प्री आणि मेन्स २०२२ मध्ये यश मिळालं. आदित्यपासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी