शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

एका वर्षात दगावली ८ लाख बालके; भारतातील धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 06:56 IST

प्रमाण घटत असल्याचा युनोचा निष्कर्ष

नवी दिल्ली : भारतामध्ये २०१७ साली ८ लाख २ हजार बालकांचा मृत्यू ओढविला. हे प्रमाण पाच वर्षांच्या तुलनेत कमी आहे असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.२०१७ साली ६ लाख ५0 हजार नवजात बालके व ५ ते १४ वर्षे वयोगटातील १ लाख ५२ हजार बालके मरण पावली. युनिसेफ इंडियाचे प्रतिनिधी यास्मिन अली हक म्हणाल्या की, बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण घटत असून ही चांगली बाब आहे. नवजात बालकांच्या आरोग्य सुविधांचे प्रमाण वाढत आहे. २०१६ रोजी ८ लाख ६७ हजार बालके मरण पावली होती. मात्र हे प्रमाण त्याच्या पुढच्या वर्षी कमी झाले. सन २०१६ साली बालमृत्यूचे प्रमाण दर हजार बालकांमागे ४४ इतके होते. याउलट २०१७ मध्ये लहान मुलींच्या मृत्यूचे प्रमाण दर हजारामागे ४० व मुलांमध्ये दर हजारामागे ३९ इतके होते. लहान मुलींच्या मृत्यूदरात घट झाली, असेही यास्मिक हक म्हणाल्या.पाच सेकंदांना एक मृत्यू२०१७ साली भारतामध्ये १५ वर्षे वयाखालील ६३ लाख मुले दर पाच सेकंदांना एक यानुसार मरण पावली. त्यांना वेळीच योग्य उपचार मिळाले असते, तर ती वाचू शकली असती असे युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या विभाग, जागतिक बँक यांनी मृत्यूदरासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Deathमृत्यू