शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नोटाबंदीनंतर 73 हजार बोगस कंपन्यांनी जमा केले 24 हजार कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 13:00 IST

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली- 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेकांचा गोंधळ उडाला. परंतु नोटाबंदीच्या या निर्णयाचा बोगस कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. नोटाबंदीनंतर देशभरात नोंदणी रद्द केलेल्या 73 हजार बोगस कंपन्यांच्या बँक खात्यात 24 हजार कोटी रुपये जमा केले गेले आहेत, अशी माहिती सरकारनं दिली आहे.नोटाबंदीनंतर काळापैसा आणि बेहिशेबी संपत्ती जप्त करण्याच्या इराद्यानं केलेल्या कारवाईत जवळपास 2.26 लाख कंपन्यांना टाळं ठोकण्यात आलं होतं. यातील जास्त करून कंपन्यांचे ब-याच काळ कोणतेही व्यवहार झाले नव्हते. त्यामुळे या कंपन्यांनी काळ्या पैशांची अफरातफर केल्याचा संशय आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून या बोगस कंपन्यांचे आकडेही प्रसिद्ध केले आहेत.2.26 लाख कंपन्यांपैकी 1.68 लाख कंपन्यांच्या बँक खात्यात नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. सरकार अजूनही विविध बँकांकडे या कंपन्यांची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातील 68 कंपन्यांची खोलवर चौकशी सुरू आहे. कागदपत्रांनुसार, सीरियस फ्रॉड इन्‍वेस्टिगेशन ऑफिस (FSIO) 19 कंपन्यांची सखोल चौकशी करत आहे. तर 49 कंपन्या या रजिस्‍ट्रार ऑफ कंपनीज (RoC) अंतर्गत आहेत. 

टॅग्स :Note Banनोटाबंदीblack moneyब्लॅक मनीNarendra Modiनरेंद्र मोदीCorruptionभ्रष्टाचार