शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

देशात मोबाईल फोनचे ग्राहक ७०.५२ कोटींवर

By admin | Updated: April 16, 2015 02:54 IST

गेल्या मार्च महिन्यात मोबाईल फोन वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या १.१७ टक्क्यांनी वाढून ७०.५२ कोटी झाली आहे.

नवी दिल्ली : गेल्या मार्च महिन्यात मोबाईल फोन वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या १.१७ टक्क्यांनी वाढून ७०.५२ कोटी झाली आहे. या दरम्यान मोबाईल फोन सेवा देणाऱ्या कंपन्यांनी ८१.९ लाख ग्राहक मिळविले. ही माहिती जीएसएम आधारित मोबाईल फोनची सेवा देणाऱ्या कंपन्यांची संघटना सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाने (सीओएआय) बुधवारी दिली. मार्च २०१५ पर्यंत अखिल भारतीय जीएसएम सेल्युलर ग्राहकांची संख्या ७०.५२ कोटी होती. मार्चमध्ये ती ८१.९ लाखांनी वाढली. गेल्या महिन्याच्या तुलनेत ती १.१७ टक्क्यांनी जास्त आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत जीएसएम ग्राहकांची संख्या ६९.७० कोटी होती. सीओएआयच्या सदस्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सेल्युलर आणि एअरसेलचा समावेश आहे. या संख्येत रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि टाटा टेलीच्या ग्राहकांचा समावेश नाही. सीओएआयने भारत संचार निगम लिमिटेडचे आकडेही घेणे थांबविले आहे. रिलायन्स जियो इन्फोकॉमही सीओएआयमध्ये सहभागी झाली असली तरी कंपनीने अजून दूरसंचार सेवा द्यायला सुरुवात केलेली नाही. ४देशातील सगळ्यात मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने २८.९७ लाख ग्राहक बनविले, त्यामुळे तिच्या ग्राहकांची संख्या वाढून २२.६० कोटी झाली आहे. आयडिया सेल्युलरच्या ग्राहकांची संख्या २३.५४ लाखांनी वाढून १५.७८ कोटींवर पोहोचली आहे.दरम्यान, वोडाफोनने १३.५८ लाख नवे ग्राहक मिळवून एकूण ग्राहक १८.३८ कोटी केले आहेत. एअरसेलला ८.६४ लाख ग्राहक मिळून तिच्या एकूण ग्राहकांची संख्या ८.१३ कोटींपर्यंत पोहोचली आहे.