शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

'देशातील ७० टक्के लोकांना वाटतंय, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 22:48 IST

युवा देश असलेल्या भारताची इच्छा ही नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, अशी आहे. देशातील सद्यस्थितीच्य समस्यांचे निराकरण मोदीच चांगल्याप्रकारे करतील, असा विश्वास तरुणाईला आहे

मुंबई - केंद्रातील मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्मच्या कार्यकाळातील पहिलं वर्ष पूर्ण केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक करण्यात येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदीयुरप्पा यांनीही मोदींच्या कामाचं कौतुक करत, नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, अशी देशातील ७० टक्के लोकांची इच्छा असल्याचा दावाच केला आहे. पंतप्रधान मोदी हे केवळ सरकारचा कार्यकाळच पूर्ण करणार नसून पुढील पंतप्रधानही तेच असावेत, अशी लोकांची भावना असल्याचे येदीयुरप्पा यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे आर्टीकल ३७० रद्द करत मोदींनी लोहपुरुष असल्याचं सिद्ध केलंय, असेही ते म्हणाले.

युवा देश असलेल्या भारताची इच्छा ही नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, अशी आहे. देशातील सद्यस्थितीच्य समस्यांचे निराकरण मोदीच चांगल्याप्रकारे करतील, असा विश्वास तरुणाईला आहे. मोदींनी दुसऱ्या कार्यकाळातील पहिलं वर्ष पूर्ण केलं असून देश त्यांच्या नेतृत्वात प्रगतीपथावर आहे.  सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास हा नारा देत मोदींनी देशाला विकासाचा मार्ग दाखवला आहे. मजबूत आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी मोदींचा प्रयत्न सुरु आहे. मोदींनी दिलेल्या‘वसुधैव कुटुम्बकम' या मंत्रामुळे न केवळ भारतात, याउलट जगभरात मोदींच्या नेतृत्वाची ओळख निर्माण झाली आहे. 

मोदींनी, तीन तलाक कायदा, वंदे भारत मिशन, नागरिकता संशोधन कायदा, एक देश एक रेशनकार्ड, नवीन मोटारवाहन कायदे, राममंदिर वादावर तोडगा हे सर्व भाजपाची उपलब्धता असल्याचंही येदीयुरप्पा यांनी म्हटलं. कोरोना संकटाच्या काळातही १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाने मजबूतीने लढा दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीYeddyurappaयेडियुरप्पाprime ministerपंतप्रधानKarnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्री