शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आंदोलनाला ७ महिने पूर्ण; शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 06:06 IST

संयुक्त किसान मोर्चाने आधीच घोषित केल्याप्रमाणे कृषी कायदे रद्द करा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल यासाठीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवले आहे

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनामुळे महामार्गावरील ट्रॅफिक जाम

विकास झाडेलोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेला कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी दिल्लीतील सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला आज सात महिने पूर्ण झाले आहेत. विविध राज्यांमध्ये राज्यपालांना निवेदन देण्यात आले. चंदीगडमध्ये शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून राजभवनात जाण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

संयुक्त किसान मोर्चाने आधीच घोषित केल्याप्रमाणे कृषी कायदे रद्द करा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल यासाठीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवले आहे. हे निवदेन शनिवारी राज्यपालांच्या सुपूर्द करण्यात आले आहे. चंदीगडमध्ये पंचकुला आणि मोहाली येथील ३२ संघटनांच्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह प्रवेश केला. जिल्हाधिकारी मनदीपसिंग ब्रार आणि एसएसपी कुलदीपसिंग चहलही घटनास्थळी पोहोचले. इथे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय महासचिव युद्धवीर सिंह, दिल्ली प्रदेश अध्यक्ष विरेंद्र डागर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी दिल्लीत नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.  दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलिसांनी अटक केल्याची चर्चा होती. परंतु ते गाझीपूर सीमेवर असल्याचा त्यांनी खुलासा केला. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत नाही. शेवटी आम्हाला राष्ट्रपतींना निवेदन देण्याशिवाय पर्याय उरला नाही. 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन