शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

गरिबांसाठी ६५ हजार कोटी खर्च करावे लागतील; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 06:47 IST

या संकटात गरिबांसाठी सरकारला ६५ हजार कोटी खर्च करावे लागतील, असेही त्यांनी सुचविले आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : भारताने रोजगार वाचविण्यासाठी लॉकडाऊन मागे घेत सावधगिरीने अर्थव्यवस्था खुली करावी, असे मत व्यक्त करून रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. या संकटात गरिबांसाठी सरकारला ६५ हजार कोटी खर्च करावे लागतील, असेही त्यांनी सुचविले आहे.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत सोशल मीडियावरील काँग्रेसच्या व्यासपीठावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी कोविड-१९ च्या अर्थव्यवस्थेवरील प्रभाव आणि त्यावर मात करण्याच्या मुद्यांवर विस्तृत चर्चा केली.यावेळी राजन म्हणाले की, कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरिबांना हातभार लावणे, ही काळाची गरज आहे. या संकटाने बेरोजगार झालेल्यांसाठी आणि उपासमार सोसणाऱ्या गरिबांच्या मदतीला सरकारने धावले पाहिजे. यासाठी ६५ हजार कोटी रुपये खर्च लागेल. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार लक्षात घेता, ही रक्कम खर्च करणे सहज शक्य आहे. राहुल गांधी जगभरातील अर्थतज्ज्ञांशी विचारविनिमय करून जनतेला वाचविण्यासाठी काय पावले उचलणे जरुरी आहे, हे देशाला सांगू पाहत आहेत.

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनcorona virusकोरोना वायरस बातम्या