शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

गरिबांसाठी ६५ हजार कोटी खर्च करावे लागतील; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 06:47 IST

या संकटात गरिबांसाठी सरकारला ६५ हजार कोटी खर्च करावे लागतील, असेही त्यांनी सुचविले आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : भारताने रोजगार वाचविण्यासाठी लॉकडाऊन मागे घेत सावधगिरीने अर्थव्यवस्था खुली करावी, असे मत व्यक्त करून रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. या संकटात गरिबांसाठी सरकारला ६५ हजार कोटी खर्च करावे लागतील, असेही त्यांनी सुचविले आहे.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत सोशल मीडियावरील काँग्रेसच्या व्यासपीठावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी कोविड-१९ च्या अर्थव्यवस्थेवरील प्रभाव आणि त्यावर मात करण्याच्या मुद्यांवर विस्तृत चर्चा केली.यावेळी राजन म्हणाले की, कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरिबांना हातभार लावणे, ही काळाची गरज आहे. या संकटाने बेरोजगार झालेल्यांसाठी आणि उपासमार सोसणाऱ्या गरिबांच्या मदतीला सरकारने धावले पाहिजे. यासाठी ६५ हजार कोटी रुपये खर्च लागेल. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार लक्षात घेता, ही रक्कम खर्च करणे सहज शक्य आहे. राहुल गांधी जगभरातील अर्थतज्ज्ञांशी विचारविनिमय करून जनतेला वाचविण्यासाठी काय पावले उचलणे जरुरी आहे, हे देशाला सांगू पाहत आहेत.

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनcorona virusकोरोना वायरस बातम्या