शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

शेती व शेतकऱ्यांच्या कल्याणावर दरवर्षी ६.५ लाख कोटींचा खर्च- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 08:27 IST

सहकारी संस्थांनी राष्ट्रीय धोरणांना प्राधान्य द्यावे

नवी दिल्ली : सरकार कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी ६.५ लाख कोटी रुपये खर्च करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे सांगितले. निवडणुकीतील आश्वासनावरून काँग्रेसवर थेट हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, केंद्र सरकार केवळ आश्वासने देत नाही, तर ती पूर्णही करते. 

‘आंतरराष्ट्रीय सहकार दिना’ निमित्त आयोजित ‘भारतीय सहकारी काँग्रेस’ कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. मोदी म्हणाले की, सहकारी संस्थांनी राजकारण न करता सामाजिक आणि राष्ट्रीय धोरणांना प्राधान्य द्यावे. पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे मॉडेल बनून डिजिटल माध्यमांचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सरकारच्या कामगिरीवर ही मोदींनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की, सरकार इतर देशांच्या तुलनेत स्वस्त दरात खतांचा पुरवठा करत आहे. किमान आधारभूत किमतीवर मोठ्या प्रमाणात अन्नधान्य खरेदी केले आहे.

खतांच्या अनुदानावर १० लाख कोटी रुपये खर्च सरकारने गेल्या वर्षी खतांच्या अनुदानावर १० लाख कोटी रुपये खर्च केले. शेतकऱ्यांना युरियाची एक पिशवी २७० रुपयांना मिळत आहे आणि ही किंमत बांगलादेश (७२० रुपये), पाकिस्तान (८०० रुपये), चीन (२१०० रुपये) आणि अमेरिका (३००० रुपये) पेक्षा खूपच कमी असल्याचे मोदींनी नमूद केले. 

‘ही मोदींची हमी’पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी सुमारे ५०,००० रुपये या ना त्या मार्गाने मिळतील यासाठी सरकार पावले उचलत आहे. ही मोदींची हमी आहे आणि मी जे केले ते सांगत आहे, आश्वासने देत नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी