शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

शेती व शेतकऱ्यांच्या कल्याणावर दरवर्षी ६.५ लाख कोटींचा खर्च- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 08:27 IST

सहकारी संस्थांनी राष्ट्रीय धोरणांना प्राधान्य द्यावे

नवी दिल्ली : सरकार कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी ६.५ लाख कोटी रुपये खर्च करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे सांगितले. निवडणुकीतील आश्वासनावरून काँग्रेसवर थेट हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, केंद्र सरकार केवळ आश्वासने देत नाही, तर ती पूर्णही करते. 

‘आंतरराष्ट्रीय सहकार दिना’ निमित्त आयोजित ‘भारतीय सहकारी काँग्रेस’ कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. मोदी म्हणाले की, सहकारी संस्थांनी राजकारण न करता सामाजिक आणि राष्ट्रीय धोरणांना प्राधान्य द्यावे. पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे मॉडेल बनून डिजिटल माध्यमांचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सरकारच्या कामगिरीवर ही मोदींनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की, सरकार इतर देशांच्या तुलनेत स्वस्त दरात खतांचा पुरवठा करत आहे. किमान आधारभूत किमतीवर मोठ्या प्रमाणात अन्नधान्य खरेदी केले आहे.

खतांच्या अनुदानावर १० लाख कोटी रुपये खर्च सरकारने गेल्या वर्षी खतांच्या अनुदानावर १० लाख कोटी रुपये खर्च केले. शेतकऱ्यांना युरियाची एक पिशवी २७० रुपयांना मिळत आहे आणि ही किंमत बांगलादेश (७२० रुपये), पाकिस्तान (८०० रुपये), चीन (२१०० रुपये) आणि अमेरिका (३००० रुपये) पेक्षा खूपच कमी असल्याचे मोदींनी नमूद केले. 

‘ही मोदींची हमी’पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी सुमारे ५०,००० रुपये या ना त्या मार्गाने मिळतील यासाठी सरकार पावले उचलत आहे. ही मोदींची हमी आहे आणि मी जे केले ते सांगत आहे, आश्वासने देत नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी