शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

सायबर फसवणुकीत 6,291 अटकेत, २६६ मोबाईल ॲप्सवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 14:58 IST

mobile apps : इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हेही वाढत आहेत. गेल्या तीन वर्षांत सायबर गुन्ह्यांत १८० टक्के वाढ झाली आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली - इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हेही वाढत आहेत. गेल्या तीन वर्षांत सायबर गुन्ह्यांत १८० टक्के वाढ झाली आहे.गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यांची संख्या ३४६६ वरून ६२३३ झाली आहे.राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोकडील आकडेवारीच्या आधारे रेड्डी म्हणाले की, २०१९ मध्ये या गुन्ह्यांत २५४२ जणांना अटक झाली होती. २०१८ मध्ये १७७८ जणांना, तर २०१७ मध्ये १९७१ जणांना पकडले होते.शिवसेनेचे कृपाल बालाजी तुमाने यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना रेड्डी यांनी संसदेत मान्य केले की, इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे सायबर गुन्हे वाढले आहेत. हे गुन्हे रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सरकारी यंत्रणा कायद्यातील तरतुदींनुसार अशा गुन्ह्यांत कारवाई करते. यासाठी माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञांची सेवाही घेतली जाते. याशिवाय राज्य आणि केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही आयटीचे प्रशिक्षण दिले जाते. ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी उचललेल्या पावलांच्या प्रश्नावर रेड्डी म्हणाले की, केंद्र सरकारकडून याबाबत राज्यांना इशारा आणि सूचना दिल्या जात आहेत. याशिवाय राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलही सुरू केले गेले आहे आणि डिजिटल पेमेंटला सुरक्षित बनवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सुरक्षा आणि जोखीम किमान करण्याच्या उपायांसाठी निर्देश दिले आहेत. 

२६६ मोबाइल ॲप्सवर बंदीचिनी ॲप्सवर बंदीच्या प्रश्नावर रेड्डी यांनी सांगितले की, सरकारने आयटी कायदा, २००० अंतर्गत २६६ मोबाइल ॲप्सवर बंदी घातली आहे. हे ॲप्स लोकहितविरोधी होते आणि मोठ्या संख्येत आकडेवारी गोळा करून देशाची सुरक्षा, अखंडता आणि लोकव्यवस्थेची हानी करण्यासाठी तिचा वापर करीत असल्याची शंका होती.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमIndiaभारत