शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

सायबर फसवणुकीत 6,291 अटकेत, २६६ मोबाईल ॲप्सवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 14:58 IST

mobile apps : इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हेही वाढत आहेत. गेल्या तीन वर्षांत सायबर गुन्ह्यांत १८० टक्के वाढ झाली आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली - इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हेही वाढत आहेत. गेल्या तीन वर्षांत सायबर गुन्ह्यांत १८० टक्के वाढ झाली आहे.गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यांची संख्या ३४६६ वरून ६२३३ झाली आहे.राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोकडील आकडेवारीच्या आधारे रेड्डी म्हणाले की, २०१९ मध्ये या गुन्ह्यांत २५४२ जणांना अटक झाली होती. २०१८ मध्ये १७७८ जणांना, तर २०१७ मध्ये १९७१ जणांना पकडले होते.शिवसेनेचे कृपाल बालाजी तुमाने यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना रेड्डी यांनी संसदेत मान्य केले की, इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे सायबर गुन्हे वाढले आहेत. हे गुन्हे रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सरकारी यंत्रणा कायद्यातील तरतुदींनुसार अशा गुन्ह्यांत कारवाई करते. यासाठी माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञांची सेवाही घेतली जाते. याशिवाय राज्य आणि केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही आयटीचे प्रशिक्षण दिले जाते. ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी उचललेल्या पावलांच्या प्रश्नावर रेड्डी म्हणाले की, केंद्र सरकारकडून याबाबत राज्यांना इशारा आणि सूचना दिल्या जात आहेत. याशिवाय राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलही सुरू केले गेले आहे आणि डिजिटल पेमेंटला सुरक्षित बनवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सुरक्षा आणि जोखीम किमान करण्याच्या उपायांसाठी निर्देश दिले आहेत. 

२६६ मोबाइल ॲप्सवर बंदीचिनी ॲप्सवर बंदीच्या प्रश्नावर रेड्डी यांनी सांगितले की, सरकारने आयटी कायदा, २००० अंतर्गत २६६ मोबाइल ॲप्सवर बंदी घातली आहे. हे ॲप्स लोकहितविरोधी होते आणि मोठ्या संख्येत आकडेवारी गोळा करून देशाची सुरक्षा, अखंडता आणि लोकव्यवस्थेची हानी करण्यासाठी तिचा वापर करीत असल्याची शंका होती.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमIndiaभारत