शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तान्हुली पावलं येती घरा...भारतात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ६० हजार बालकांचा जन्म; जागतिक विक्रमाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 20:43 IST

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी भारतानं जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी देशात ६० हजाराहून अधिक बालकांनी जन्म घेतला आहे.

नवी दिल्ली-नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी भारतानं जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी देशात ६० हजाराहून अधिक बालकांनी जन्म घेतला आहे. विशेष म्हणजे हा जागतिक विक्रम ठरला आहे. इतर कोणत्याही देशात इतक्या मोठ्या संख्येनं १ जानेवारी रोजी बालकांचा जन्म झालेला नाही. दरम्यान, यावर्षीचा आकडा २०२० पेक्षा ७ हजार ३९० नं कमीच आहे. 

युनिसेफनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारतापाठोपाठ चीनमध्ये यावर्षी १ जानेवारी रोजी ३५ हजार ६१५ बालकांच्या जन्माची नोंद झाली आहे. तर संपूर्ण जगात नववर्षाच्या पहिल्या दिवशी एकूण ३ लाख ७१ हजार ५०४ हून अधिक चिमुकल्यांनी या भूतलावर जन्म घेतला आहे. यातील ५२ टक्के चिमुकली मुलं तर केवळ १० देशांमध्ये जन्मली आहेत. 

"जगभरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या बालकांमध्ये भारत (५९,९९५), चीन (३५,६१५), नायजेरिया (२१,४३९), पाकिस्तान (१४,१६१), इंडोनेशिया (१२,३३६), इथिओपिया (१२,००६), यूएस (१०,३१२), इजिप्त (९,४५५), बांगलादेश (९२३६) आणि डेमॉक्रेटिक रिपलब्लिक ऑफ काँगो (८,६४०) हे १० देश आघाडीवर आहेत", असं यूनिसेफनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे. 

अहवालानुसार २०२१ या वर्षात भारतात जन्मलेल्या बालकांचं आर्युमान ८०.९ वर्ष इतकं असणार आहे. भारत सरकारनं नवाज बालकांसाठी उभारलेल्या विशेष केअर युनिट्सच्या पुढाकारामुळे देशात नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण देखील कमी झालं आहे. यामुळे दरदिवसामागे १ हजार बालकांची भारताची क्षमता वाढली आहे. २०१४ ते २०२० या काळात जवळपास ३२० जिल्ह्या पातळीवरील विशेष केअर युनिट्सची उभारणी सरकारनं केली आहे. 

टॅग्स :New Yearनववर्षnew born babyनवजात अर्भक