शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आंध्र प्रदेशमधील ट्रेन दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, ४० जखमी; PM मोदींचा रेल्वेमंत्र्यांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 23:07 IST

१८ गंभीर जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात विशाखापट्टणमहून रायगडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. या रेल्वे अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १८ गंभीर जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी सांगितले की, बचावकार्य सुरू असून रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळावरून अनेक फोटो, व्हिडिओ समोर आली आहेत, ज्यामध्ये दोन गाड्यांमधील टक्कर झाल्याची ही घटना असल्याचे दिसून येत आहे.

सदर घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी दुखापतग्रस्तांना सर्वोतपरी मदत केली जात आहे, असं मोदींनी सांगितले. तसेच मोदींनी यावेळी शोक देखील व्यक्त केला आहे.

६ ठार, अनेक जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, या रेल्वे अपघातात दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. बचाव पथक आपले काम करत आहे. या रेल्वे अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी तातडीने मदत उपाययोजना करण्याचे आणि विशाखापट्टणम आणि विजयनगरमच्या जवळच्या जिल्ह्यांमधून शक्य तितक्या रुग्णवाहिका पाठवण्याचे आदेश दिले आहेत. जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदीDeathमृत्यू