शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

गो-फर्स्टच्या ५०० वैमानिकांचे पगार न मिळाल्याने राजीनामे, उरले फक्त १०० वैमानिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 05:50 IST

कंपनीत आता कर्मचाऱ्यांची गळती, पुन्हा उड्डाणाच्या प्रयत्नांना खीळ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आर्थिक गर्तेत गेल्यामुळे २ मे पासून बंद पडलेल्या गो-फर्स्ट कंपनीत आता कर्मचाऱ्यांची गळती लागली असून कंपनीच्या ताफ्यातील ६०० पैकी ५०० वैमानिकांनीराजीनामा दिल्याची माहिती आहे. हे ५०० कर्मचारी अन्य विमान कंपन्यांमध्ये रुजू होणार आहेत. मे महिन्यापासून पगार न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे.

केवळ वैमानिकच नव्हे तर अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी देखील राजीनामाअस्त्र उगारल्यामुळे लवकरच पुन्हा विमान उड्डाण करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, नोकरी सोडण्यामध्ये वैमानिक, केबिन कर्मचारी, विमानाची देखभाल करणारे इंजिनीयर आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जुलैपूर्वी कंपनीच्या ताफ्यामध्ये एकूण ४२०० कर्मचारी होते. यापैकी १२०० कर्मचाऱ्यांनी जुलै महिन्यात नोकरी सोडली. त्यानंतर आता ५०० वैमानिक नोकरी सोडणार असून, यामुळे कंपनीच्या ताफ्यात अत्यंत कमी कर्मचारी उरतील. १० मे रोजी कंपनीच्या दिवाळखोरीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कंपनीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.

सेवा सुरू होण्याबद्दल प्रश्नचिन्ह

  • प्रशासकाने कंपनीच्या पुनर्रज्जीवनासाठी नागरी विमान महासंचालनालयाकडे योजना सादर केली होती. त्याला अटी व शर्तींसह मंजुरी मिळाली होती. 
  • कंपनीच्या ताफ्यातील १५ विमानांच्या माध्यमातून ११४ फेऱ्या कंपनी करणार आहे. परंतु, आता कर्मचारी गळती लागल्यामुळे कंपनीची सेवा सुरू होण्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टॅग्स :airplaneविमानpilotवैमानिकResignationराजीनामा