शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजार आणि कुपोषणमुक्त होऊ शकतो: नारायण मुर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 16:17 IST

भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजारपण आणि कुपोषणातून मुक्त होऊ शकतो अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मुर्ती यांनी केलं आहे.

भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजारपण आणि कुपोषणातून मुक्त होऊ शकतो अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मुर्ती यांनी केलं आहे. हे सोपं काम नसलं तरी प्रत्येकानं याची जबाबदारी स्वीकारुन आव्हानांना सामोरं जावं यातूनच यशस्वी होण्याच्या संधी उपलब्ध होतील, असं नारायण मुर्ती म्हणाले. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ गुवाहटीच्या २३ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. (In 50 years India can be free of poverty and sickness Narayana Murthy)

"गेल्या ७०-७५ वर्षांच्या काळात देशानं आजवर अनेक महत्वाकांक्षी स्वप्नं पूर्ण करुन दाखवली आहेत. यापुढील काळात येत्या ५० वर्षांत भारत देश विकसीत देश म्हणून ओळखला जावा आणि देशातून गरिबी, आजारपण आणि कुपोषण हद्दपार व्हावं अशी आशा आहे", असं नारायण मुर्ती म्हणाले. 

विकासाची महत्वाकांक्षी, शिस्त, चांगली मूल्य, कठोर परिश्रम आणि त्यागातून देश आर्थिक शक्ती बनला तरच हे धेय्य साध्य होऊ शकतं, असंही ते म्हणाले. "भारत जेव्हा विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी चांगलं व्यासपीठ, मुक्त विचारधारा, सहिष्णुता, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा यात जगाचा मार्गदर्शक होईल तेव्हाच हे शक्य आहे", असंही नारायण मुर्ती म्हणाले. 

टॅग्स :Narayana Murthyनारायण मूर्तीIndiaभारत