शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजार आणि कुपोषणमुक्त होऊ शकतो: नारायण मुर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 16:17 IST

भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजारपण आणि कुपोषणातून मुक्त होऊ शकतो अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मुर्ती यांनी केलं आहे.

भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजारपण आणि कुपोषणातून मुक्त होऊ शकतो अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मुर्ती यांनी केलं आहे. हे सोपं काम नसलं तरी प्रत्येकानं याची जबाबदारी स्वीकारुन आव्हानांना सामोरं जावं यातूनच यशस्वी होण्याच्या संधी उपलब्ध होतील, असं नारायण मुर्ती म्हणाले. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ गुवाहटीच्या २३ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. (In 50 years India can be free of poverty and sickness Narayana Murthy)

"गेल्या ७०-७५ वर्षांच्या काळात देशानं आजवर अनेक महत्वाकांक्षी स्वप्नं पूर्ण करुन दाखवली आहेत. यापुढील काळात येत्या ५० वर्षांत भारत देश विकसीत देश म्हणून ओळखला जावा आणि देशातून गरिबी, आजारपण आणि कुपोषण हद्दपार व्हावं अशी आशा आहे", असं नारायण मुर्ती म्हणाले. 

विकासाची महत्वाकांक्षी, शिस्त, चांगली मूल्य, कठोर परिश्रम आणि त्यागातून देश आर्थिक शक्ती बनला तरच हे धेय्य साध्य होऊ शकतं, असंही ते म्हणाले. "भारत जेव्हा विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी चांगलं व्यासपीठ, मुक्त विचारधारा, सहिष्णुता, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा यात जगाचा मार्गदर्शक होईल तेव्हाच हे शक्य आहे", असंही नारायण मुर्ती म्हणाले. 

टॅग्स :Narayana Murthyनारायण मूर्तीIndiaभारत