शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

कोरोनामुळे 50 विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले; वैद्यकिय शिक्षणासाठी गेले होते फिलीपायीन्सला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 19:11 IST

फिलीपायीन्स मधील मनिला विमानतळावरुन थेट भारतासाठी विमान नसल्याने मनिला ते मलेशिया आणि नंतर मलेशिया ते भारत असा त्यांचा प्रवास होणार होता.

अंबरनाथ: कोरोनाचा कहर वाढत असल्याने आता भारत सरकारने विदेशातील प्रवाशांनाही र्निबध घातले आहेत. त्याचा फटका हा फिलीपायीन्समध्ये शिकण्यासाठी गेलेल्या 50 विद्याथ्र्यानाही बसला आहे. या विद्याथ्र्यानी फिलीपायीन्सवरुन भारताच्या दिशेने प्रवास सुरु केला. मात्र सिंगापूर विमानतळावर आल्यावर त्यांना भारताच्या दिशेने जाणा-या विमानात बसविण्यात येत नाही. त्यामुळे भारतात येण्याची इच्छा असतांनाही हे 50 विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले आहेत. त्यातील एक विद्यार्थीनी अंबरनाथची असुन तीच्या पालकाने या विद्याथ्र्याना भारतात सुखरुप आणन्याची विनंती भारत सरकारकडे केली आहे.

कोराना वायरसमुळे अंबरनाथची नेहा पाटील ही विद्यार्थीनी आणि तीच्या सोबतचे भारतातील तब्बल 50 विद्यार्थी हे सिंगापूर विमानतळावर अडकले आहेत. नेहा आणि तीच्या सोबतचे इतर विद्यार्थी हे फिलीपायीन्समध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते. मात्र फिलीपायीन्समध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या विद्याथ्र्यानी त्या देशातुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच त्या सरकारनेही त्यांना स्वदेशात पाठविण्याचा निर्णय घेतला.

फिलीपायीन्स मधील मनिला विमानतळावरुन थेट भारतासाठी विमान नसल्याने मनिला ते मलेशिया आणि नंतर मलेशिया ते भारत असा त्यांचा प्रवास होणार होता. त्यानुसार ते 17 मार्चला मनिलाहुन मलेशियात दाखल झाले. मात्र मलेशिया सरकारने त्यांच्या देशातुन थेट भारतात पाठविता येणार नाही असे स्पष्ट करित त्यांना थेट सिंगापूरला पाठविण्यात आले. सिंगापूरहुन एयर इंडियाच्या विमानाने ते भारतात दाखल होणार होते. 18 मार्च रोजी सकाळी त्यांचा प्रवास होणो अपेक्षित होते. मात्र सिंगापूर सरकारला मिळालेल्या आदेशानुसार त्यांना सिंगापूरहुन भारतात पाठविता येणार नाही असे स्पष्ट केले.

सिंगापूरहुन भारतात प्रवेश बंदी केल्याने हे विद्यार्थी सिंगापूरच्या विमानतळावरच अडकुन पडले आहेत. या विद्याथ्र्यानी आप आपल्या पालकांना त्याची कल्पना दिली. अखेर ही माहिती मिळताच अंबरनाथची विद्यार्थीनी नेहा हीचे वडील राजू पाटील यांनी लागलीच या प्रकरणी शासकीय यंत्रणोसोबत पाठपुरावा सुरु केला आहे.

‘‘ फिलीपायीन्समधील प्रीज्वल हेल्थ सिस्टीम डाटा या कॉलेताच एमबीबीएसच्या तृतीय वर्षात नेहा शिकत होती. तीच्या सोबतचे विद्यार्थी  देखील त्याच देशात शिकण्यासाठी गेले होते. त्या सर्व विद्याथ्र्याना भारतात आणने गरजेचे आहे. तसेच त्यांची प्राथमिक तपासणी त्यांनी स्वत:च केली आहे. हे वैद्यकिय शिक्षण थेत असल्याने त्यांना त्याची जाणिव आहे. अजुनही एकही विद्यार्थी कोरोनाचा बाधित नाही. त्यामुळे भारत सरकारने त्या विद्याथ्र्याना लागलीच भारतात आणावे अशी मागणी आपण केली आहे.- राजू पाटील, वडील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथMaharashtraमहाराष्ट्र