शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

कोरोनामुळे 50 विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले; वैद्यकिय शिक्षणासाठी गेले होते फिलीपायीन्सला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 19:11 IST

फिलीपायीन्स मधील मनिला विमानतळावरुन थेट भारतासाठी विमान नसल्याने मनिला ते मलेशिया आणि नंतर मलेशिया ते भारत असा त्यांचा प्रवास होणार होता.

अंबरनाथ: कोरोनाचा कहर वाढत असल्याने आता भारत सरकारने विदेशातील प्रवाशांनाही र्निबध घातले आहेत. त्याचा फटका हा फिलीपायीन्समध्ये शिकण्यासाठी गेलेल्या 50 विद्याथ्र्यानाही बसला आहे. या विद्याथ्र्यानी फिलीपायीन्सवरुन भारताच्या दिशेने प्रवास सुरु केला. मात्र सिंगापूर विमानतळावर आल्यावर त्यांना भारताच्या दिशेने जाणा-या विमानात बसविण्यात येत नाही. त्यामुळे भारतात येण्याची इच्छा असतांनाही हे 50 विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले आहेत. त्यातील एक विद्यार्थीनी अंबरनाथची असुन तीच्या पालकाने या विद्याथ्र्याना भारतात सुखरुप आणन्याची विनंती भारत सरकारकडे केली आहे.

कोराना वायरसमुळे अंबरनाथची नेहा पाटील ही विद्यार्थीनी आणि तीच्या सोबतचे भारतातील तब्बल 50 विद्यार्थी हे सिंगापूर विमानतळावर अडकले आहेत. नेहा आणि तीच्या सोबतचे इतर विद्यार्थी हे फिलीपायीन्समध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते. मात्र फिलीपायीन्समध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या विद्याथ्र्यानी त्या देशातुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच त्या सरकारनेही त्यांना स्वदेशात पाठविण्याचा निर्णय घेतला.

फिलीपायीन्स मधील मनिला विमानतळावरुन थेट भारतासाठी विमान नसल्याने मनिला ते मलेशिया आणि नंतर मलेशिया ते भारत असा त्यांचा प्रवास होणार होता. त्यानुसार ते 17 मार्चला मनिलाहुन मलेशियात दाखल झाले. मात्र मलेशिया सरकारने त्यांच्या देशातुन थेट भारतात पाठविता येणार नाही असे स्पष्ट करित त्यांना थेट सिंगापूरला पाठविण्यात आले. सिंगापूरहुन एयर इंडियाच्या विमानाने ते भारतात दाखल होणार होते. 18 मार्च रोजी सकाळी त्यांचा प्रवास होणो अपेक्षित होते. मात्र सिंगापूर सरकारला मिळालेल्या आदेशानुसार त्यांना सिंगापूरहुन भारतात पाठविता येणार नाही असे स्पष्ट केले.

सिंगापूरहुन भारतात प्रवेश बंदी केल्याने हे विद्यार्थी सिंगापूरच्या विमानतळावरच अडकुन पडले आहेत. या विद्याथ्र्यानी आप आपल्या पालकांना त्याची कल्पना दिली. अखेर ही माहिती मिळताच अंबरनाथची विद्यार्थीनी नेहा हीचे वडील राजू पाटील यांनी लागलीच या प्रकरणी शासकीय यंत्रणोसोबत पाठपुरावा सुरु केला आहे.

‘‘ फिलीपायीन्समधील प्रीज्वल हेल्थ सिस्टीम डाटा या कॉलेताच एमबीबीएसच्या तृतीय वर्षात नेहा शिकत होती. तीच्या सोबतचे विद्यार्थी  देखील त्याच देशात शिकण्यासाठी गेले होते. त्या सर्व विद्याथ्र्याना भारतात आणने गरजेचे आहे. तसेच त्यांची प्राथमिक तपासणी त्यांनी स्वत:च केली आहे. हे वैद्यकिय शिक्षण थेत असल्याने त्यांना त्याची जाणिव आहे. अजुनही एकही विद्यार्थी कोरोनाचा बाधित नाही. त्यामुळे भारत सरकारने त्या विद्याथ्र्याना लागलीच भारतात आणावे अशी मागणी आपण केली आहे.- राजू पाटील, वडील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथMaharashtraमहाराष्ट्र