शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कोरोनामुळे 50 विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले; वैद्यकिय शिक्षणासाठी गेले होते फिलीपायीन्सला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 19:11 IST

फिलीपायीन्स मधील मनिला विमानतळावरुन थेट भारतासाठी विमान नसल्याने मनिला ते मलेशिया आणि नंतर मलेशिया ते भारत असा त्यांचा प्रवास होणार होता.

अंबरनाथ: कोरोनाचा कहर वाढत असल्याने आता भारत सरकारने विदेशातील प्रवाशांनाही र्निबध घातले आहेत. त्याचा फटका हा फिलीपायीन्समध्ये शिकण्यासाठी गेलेल्या 50 विद्याथ्र्यानाही बसला आहे. या विद्याथ्र्यानी फिलीपायीन्सवरुन भारताच्या दिशेने प्रवास सुरु केला. मात्र सिंगापूर विमानतळावर आल्यावर त्यांना भारताच्या दिशेने जाणा-या विमानात बसविण्यात येत नाही. त्यामुळे भारतात येण्याची इच्छा असतांनाही हे 50 विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले आहेत. त्यातील एक विद्यार्थीनी अंबरनाथची असुन तीच्या पालकाने या विद्याथ्र्याना भारतात सुखरुप आणन्याची विनंती भारत सरकारकडे केली आहे.

कोराना वायरसमुळे अंबरनाथची नेहा पाटील ही विद्यार्थीनी आणि तीच्या सोबतचे भारतातील तब्बल 50 विद्यार्थी हे सिंगापूर विमानतळावर अडकले आहेत. नेहा आणि तीच्या सोबतचे इतर विद्यार्थी हे फिलीपायीन्समध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते. मात्र फिलीपायीन्समध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या विद्याथ्र्यानी त्या देशातुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच त्या सरकारनेही त्यांना स्वदेशात पाठविण्याचा निर्णय घेतला.

फिलीपायीन्स मधील मनिला विमानतळावरुन थेट भारतासाठी विमान नसल्याने मनिला ते मलेशिया आणि नंतर मलेशिया ते भारत असा त्यांचा प्रवास होणार होता. त्यानुसार ते 17 मार्चला मनिलाहुन मलेशियात दाखल झाले. मात्र मलेशिया सरकारने त्यांच्या देशातुन थेट भारतात पाठविता येणार नाही असे स्पष्ट करित त्यांना थेट सिंगापूरला पाठविण्यात आले. सिंगापूरहुन एयर इंडियाच्या विमानाने ते भारतात दाखल होणार होते. 18 मार्च रोजी सकाळी त्यांचा प्रवास होणो अपेक्षित होते. मात्र सिंगापूर सरकारला मिळालेल्या आदेशानुसार त्यांना सिंगापूरहुन भारतात पाठविता येणार नाही असे स्पष्ट केले.

सिंगापूरहुन भारतात प्रवेश बंदी केल्याने हे विद्यार्थी सिंगापूरच्या विमानतळावरच अडकुन पडले आहेत. या विद्याथ्र्यानी आप आपल्या पालकांना त्याची कल्पना दिली. अखेर ही माहिती मिळताच अंबरनाथची विद्यार्थीनी नेहा हीचे वडील राजू पाटील यांनी लागलीच या प्रकरणी शासकीय यंत्रणोसोबत पाठपुरावा सुरु केला आहे.

‘‘ फिलीपायीन्समधील प्रीज्वल हेल्थ सिस्टीम डाटा या कॉलेताच एमबीबीएसच्या तृतीय वर्षात नेहा शिकत होती. तीच्या सोबतचे विद्यार्थी  देखील त्याच देशात शिकण्यासाठी गेले होते. त्या सर्व विद्याथ्र्याना भारतात आणने गरजेचे आहे. तसेच त्यांची प्राथमिक तपासणी त्यांनी स्वत:च केली आहे. हे वैद्यकिय शिक्षण थेत असल्याने त्यांना त्याची जाणिव आहे. अजुनही एकही विद्यार्थी कोरोनाचा बाधित नाही. त्यामुळे भारत सरकारने त्या विद्याथ्र्याना लागलीच भारतात आणावे अशी मागणी आपण केली आहे.- राजू पाटील, वडील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथMaharashtraमहाराष्ट्र