शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

सरकारी नोकऱ्यांत महिलांना ५० टक्के आरक्षण देणार, काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 06:55 IST

दर दहा महिलांमध्ये फक्त एकाच महिलेला सरकारी नोकरी मिळते. हे असे चित्र का आहे? असाही सवाल राहुल गांधी यांनी केला. 

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांत काँग्रेस सत्तेवर आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण ठेवण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिले. देशात सध्या दर तीनपैकी फक्त एका महिलेच्याच हातात रोजगार आहे; तसेच दर दहा महिलांमध्ये फक्त एकाच महिलेला सरकारी नोकरी मिळते. हे असे चित्र का आहे? असाही सवाल राहुल गांधी यांनी केला. 

यासंदर्भात सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, देशातील लोकसंख्येत महिलांचे प्रमाण ५० टक्के आहे; मात्र उच्च माध्यमिक, उच्च शिक्षणाचा लाभ सर्व ५० टक्के महिलांना मिळतो असे चित्र अजिबात दिसत नाही. या महिलांना कमी प्रमाणात सुविधा का मिळतात, याचा विचार व्हायला हवा. 

राहुल गांधी म्हणाले की, ‘आधी आबादी, पुरा हक’ हे काँग्रेसचे धोरण आहे. सरकार चालविण्यात महिलांचे समान योगदान असायला हवे. तेव्हाच महिलांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेता येणे शक्य होईल. संसदेत, विधिमंडळात महिलांसाठी आरक्षण तत्काळ लागू व्हावे, असे काँग्रेसचे मत आहे. सबलीकरण झालेल्या महिला देशाचे भविष्य घडवतील, असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस