शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

५० टक्के मनरेगा लाभार्थ्यांना मजुरीसाठी द्यावी लागते लाच!

By admin | Published: August 03, 2015 10:26 PM

नवी दिल्ली: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे(मनरेगा) सुमारे ५० टक्के लाभार्थी त्यांच्याच कामाचा मोबदला म्हणून दिली जाणारी मजुरी मिळण्यासाठी लाच देतात, असा दावा अर्थमंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या एका स्वायत्त संशोधन संस्थेने केला आहे. खुद्द सरकारने सोमवारी राज्यसभेत ही माहिती दिली.

नवी दिल्ली: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे(मनरेगा) सुमारे ५० टक्के लाभार्थी त्यांच्याच कामाचा मोबदला म्हणून दिली जाणारी मजुरी मिळण्यासाठी लाच देतात, असा दावा अर्थमंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या एका स्वायत्त संशोधन संस्थेने केला आहे. खुद्द सरकारने सोमवारी राज्यसभेत ही माहिती दिली.
एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी याबाबत कबुली दिली. नॅशनल इन्स्टट्यिूट ऑफ पब्लिक फायनान्स ॲण्ड पॉलिसी(एनआयपीएफपी)ने काही दुय्यम पाहणीच्या आकडेवारीनंतर उपरोक्त दावा केला होता. मात्र या दाव्याची शहानिशा होणे गरजेचे आहे, असे भगत म्हणाले. एका अहवालानुसार, मनरेगाच्या ५० टक्के लाभार्थ्यांना आपली मजुरी वसूल करण्यासाठी लाच द्यावी लागते, याबाबत सरकारला माहिती आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.