शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

नोटाबंदीमुळे ५० लाख लोकांवर बेकारीची कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 6:49 AM

नोटाबंदीमुळे ५० लाख लोकांवर बेकारीची कु-हाड कोसळली.

नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे ५० लाख लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. देशात बेकारीचे प्रमाण दुप्पट होऊन ते ६ टक्के झाले, असा निष्कर्ष अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर सस्टेनेबल एम्प्लॉयमेन्टने अहवालात काढला आहे.नोटाबंदीच्या काही महिने आधी एप्रिल, २०१६मध्ये ग्रामीण पुरुष कामगारांचे प्रमाण ७२ टक्के होते, ते डिसेंबर, २०१८मध्ये ६८ टक्क्यांवर घसरले. याच कालावधीत शहरांतील पुरुष कामगारांचे प्रमाण ६८ टक्क्यांवरून ६५ टक्के झाले.उच्चशिक्षण घेतलेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांना रोजगार हवा आहे, पण सरकारी नोकऱ्यांच्या संधी कमी आहेत. खासगी क्षेत्रात विकास व रोजगाराच्या संधी यांचाही ताळेबंद बसत नाही. यास नोटाबंदी व जीएसटी हे कारण आहे. नोटाबंदीने रोजगाराच्या संधी नष्ट झाल्या. ती पोकळी भरून निघालेली नाही.>शहरी हमी योजना हवीरोजगाराच्या संधी नष्ट झाल्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील २० ते २४ वर्षे वयोगटांतील युवकांना बसला. ग्रामीण भागातील १५ ते २९ वर्षे वयात बेकारीचे प्रमाण ८० टक्के तर शहरांत ७७ टक्के आहे. बेकारीचा अर्थव्यवस्था व समाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यावर मनरेगाप्रमाणे शहरांत वर्षाला किमान शंभर दिवस रोज ५०० रुपये रोजगाराची हमी देणारी शहरी रोजगार हमी योजना राबवावी, असा उपाय अहवालात सुचविला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNote Banनोटाबंदी