शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

तिहार जेलमधील ५० कर्मचारी निलंबित...! कोरोना काळात बायोमेट्रिक पद्धतीने झाली होती भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 18:44 IST

तिहार कारागृहात बायोमेट्रिक पद्धतीने भरती झालेल्या ५० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: दिल्लीच्या तिहार कारागृहात बायोमेट्रिक पद्धतीने भरती झालेल्या ५० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये अर्थात कोरोना काळात दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डामार्फत (DSSB) तिहारमध्ये विविध पदांवर भरती करण्यात आली होती. बायोमेट्रिक पद्धतीने ही भरती करण्यात आली होती. मात्र, अवैध पद्धतीने ही भरती झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.

दरम्यान, भरती झाल्यानंतर अधीनस्थ सेवा निवड मंडळाने पडताळणी केली असता सर्वप्रकार उघडकीस आला. ५० कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रिक्स आणि फोटो जुळले नाहीत. मग सेवा समाप्तीची सूचना म्हणून ३० नोव्हेंबर रोजी या सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याची नोटीस दिल्यानंतर निलंबित करण्यात आले आहे.

५० कर्मचारी निलंबिततिहार तुरुंगातून निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ३९ वॉर्डन, ९ सहाय्यक अधीक्षक आणि २ मॅट्रॉनचा समावेश आहे. DSSSB चा अंतिम अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर आता तिहार तुरुंगात विविध पदांवर अवैध पद्धतीने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीjailतुरुंग