शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

40 वर्षांपासून दहशतवाद सहन करत आहोत, आता घरात घुसून मारणार - मोदींचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 20:47 IST

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधे केलेल्या एअर स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तसेच देशांतर्गत राजकारणही तापले आहे.

ठळक मुद्दे

अहमदाबाद  - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधे केलेल्या एअर स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तसेच देशांतर्गत राजकारणही तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. भारत गेल्या 40 वर्षांपासून दहशतवादाचे दुखणे झेलत आहे. मात्र आता दहशतवादाला सहन केले जाणार नाही. जर कुणी दहशतवाद्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. तर अशांना घरात घुसून मारू, अशा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. गुजरातमधील अहमदाबाद येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, '' भारत गेल्या 40 वर्षांपासून दहशतवादाचे दुखणे झेलत आहे. मात्र आता दहशतवादाला सहन केले जाणार नाही. जर कुणी दहशतवाद्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. तर अशांना घरात घुसून मारू, एकेका दहशतवाद्याला वेचून टिपणे हेच आमचे धोरण आहे. दहशतवाद्यांना घरात घुसून मारणे हाच आमचा सिद्धांत आहे.'' 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान आज त्यांनी गांधीनगर येथे विविध प्रकल्पांची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एका सभेला संबोधित केले. ''मी आज अहमदाबाद येथे आलो आहे. सिव्हील रुग्णालायातील 2008 चे दृष्य मी विसरू शकत नाही. दहशतवादी अगदी सातव्या पाताळात लपून बसले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही. असेही मोदी यावेळी म्हणाले.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान