शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

टेलिकॉम क्षेत्रत 40 लाख नोक:या

By admin | Updated: October 4, 2014 02:42 IST

ग्रामीण भागातील ग्राहकांची वाढती संख्या आणि इंटरनेटचा वाढता प्रसार यामुळे येत्या पाच वर्षात देशातील टेलिकॉम क्षेत्रत 40 लाख नोक:यांची संधी निर्माण होईल,

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील ग्राहकांची वाढती संख्या आणि इंटरनेटचा वाढता प्रसार यामुळे येत्या पाच वर्षात देशातील टेलिकॉम क्षेत्रत 40 लाख नोक:यांची संधी निर्माण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र सरकारने अडीच लाख गावांना हाय स्पीड ब्रॉडबँडने जोडण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच या क्षेत्रबाबत सकारात्मक चर्चा होऊ लागली आहे.
अभियंते, कुशल तंत्रज्ञ याबरोबरच इंस्टॉलेशन आणि मेंटेनन्स सेवा देण्यासाठी लागणारे कर्मचारी, विक्री, विपणन आणि मनुष्यबळ विभागासाठी लागणा:या कर्मचा:यांच्या मागणीत वाढ होणो अपेक्षित असल्याचे जाणकारांचे मत आहे. रँडस्टड इंडिया या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. उप्पालुरी यांनी सांगितले की, गेल्या दोन दशकांत टेलिकॉम क्षेत्रत वार्षिक 35 टक्के दराने वाढ होत आहे. या क्षेत्रचा भरभराटीचा काळ मागे पडला असला तरी हे क्षेत्र रोजगाराच्या मोठय़ा संधी देणारे राहणार आहे.
या संस्थेच्या अंदाजानुसार येत्या पाच वर्षात या क्षेत्रत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणो 40 लाख नोक:या उपलब्ध होतील. ग्रामीण भागात फोनचा वाढत असलेला प्रसार आणि मोबाईल आणि इंटरनेट, ब्रॉडबँडचा वाढता प्रभाव यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असे या कंपनीचे म्हणणो आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4टीई कनेक्टिव्हिटी या कंपनीच्या मते गेल्या दशकात सर्वाधिक नोक:या देणारे हे क्षेत्र राहिले आहे. 2015 र्पयत या क्षेत्रत 2 लाख 75 हजार कर्मचा:यांची गरज निर्माण होईल, असा अंदाज या कंपनीने व्यक्त केला आहे.