शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

टेलिकॉम क्षेत्रत 40 लाख नोक:या

By admin | Updated: October 4, 2014 02:42 IST

ग्रामीण भागातील ग्राहकांची वाढती संख्या आणि इंटरनेटचा वाढता प्रसार यामुळे येत्या पाच वर्षात देशातील टेलिकॉम क्षेत्रत 40 लाख नोक:यांची संधी निर्माण होईल,

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील ग्राहकांची वाढती संख्या आणि इंटरनेटचा वाढता प्रसार यामुळे येत्या पाच वर्षात देशातील टेलिकॉम क्षेत्रत 40 लाख नोक:यांची संधी निर्माण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र सरकारने अडीच लाख गावांना हाय स्पीड ब्रॉडबँडने जोडण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच या क्षेत्रबाबत सकारात्मक चर्चा होऊ लागली आहे.
अभियंते, कुशल तंत्रज्ञ याबरोबरच इंस्टॉलेशन आणि मेंटेनन्स सेवा देण्यासाठी लागणारे कर्मचारी, विक्री, विपणन आणि मनुष्यबळ विभागासाठी लागणा:या कर्मचा:यांच्या मागणीत वाढ होणो अपेक्षित असल्याचे जाणकारांचे मत आहे. रँडस्टड इंडिया या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. उप्पालुरी यांनी सांगितले की, गेल्या दोन दशकांत टेलिकॉम क्षेत्रत वार्षिक 35 टक्के दराने वाढ होत आहे. या क्षेत्रचा भरभराटीचा काळ मागे पडला असला तरी हे क्षेत्र रोजगाराच्या मोठय़ा संधी देणारे राहणार आहे.
या संस्थेच्या अंदाजानुसार येत्या पाच वर्षात या क्षेत्रत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणो 40 लाख नोक:या उपलब्ध होतील. ग्रामीण भागात फोनचा वाढत असलेला प्रसार आणि मोबाईल आणि इंटरनेट, ब्रॉडबँडचा वाढता प्रभाव यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असे या कंपनीचे म्हणणो आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4टीई कनेक्टिव्हिटी या कंपनीच्या मते गेल्या दशकात सर्वाधिक नोक:या देणारे हे क्षेत्र राहिले आहे. 2015 र्पयत या क्षेत्रत 2 लाख 75 हजार कर्मचा:यांची गरज निर्माण होईल, असा अंदाज या कंपनीने व्यक्त केला आहे.