शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

एक वर्षात ३८० नक्षली ठार, १०४५ जणांनी आत्मसमर्पण केले; गृहमंत्री अमित शहांची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:23 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत नक्षवाद्यांची माहिती दिली.

आज राज्यसभेत गृह मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माहिती दिली. ईशान्येकडील राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. गृहमंत्र्यांनी नक्षलवाद्यांना संपवण्याच्या आपल्या वचनाचा पुनरुच्चार केला. एका वर्षात २६१९ नक्षलवादी कमी झाले आहेत. एका वर्षात ३८० नक्षलवाद्यांना मारले आहे. आता फक्त १२ जिल्हे नक्षलग्रस्त आहेत, असंही अमित शाह म्हणाले.

"१०४५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवाद्यांच्या आर्थिक मदतकर्त्याचा खात्मा आम्ही केला आहे, असेही शाह म्हणाले.

ट्रम्प संतापले! चीनविरोधात अमेरिकेनं उचललं कठोर पाऊल; जागतिक पडसाद उमटणार?

शाह म्हणाले की, आमच्या सरकारने अतिरेकीपणा, दहशतवाद आणि नक्षलवादाला धक्का दिला आहे. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या प्रगतीचाही त्यांनी उल्लेख केला. गृहमंत्र्यांनी काश्मीरमधील कलम ३७० हे वेगळे होण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले.

शाह म्हणाले की, कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवादाच्या घटना कमी झाल्या आहेत. दगडफेकही थांबली आहे. २०२४ मध्ये काश्मीरमध्ये दगडफेकीची एकही घटना घडलेली नाही.

"आम्ही काश्मीरमध्ये बंद असलेले चित्रपटगृहे उघडली. तिथे G-20 बैठक आयोजित करण्यात आली होती. आम्ही पठाणकोटमधील चेकपोस्ट परवाना रद्द केला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये भ्रष्टाचार विरोधी ब्युरोची स्थापना करण्यात आली. पूर्वीच्या सरकारांचा दृष्टिकोन शिथिल होता आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणताही कायदा नव्हता, असंही अमित शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, आता काश्मीरमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जवळजवळ शून्य आहे. पूर्वी दहशतवाद्यांच्या मृत्यूवर मिरवणुका काढल्या जात होत्या. पण आमच्या सरकारने ते बंद केले. उरी हल्ल्याचा बदला १० दिवसांत घेण्यात आला. दहशतवाद्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकऱ्या देणे बंद केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादी