शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

एक वर्षात ३८० नक्षली ठार, १०४५ जणांनी आत्मसमर्पण केले; गृहमंत्री अमित शहांची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:23 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत नक्षवाद्यांची माहिती दिली.

आज राज्यसभेत गृह मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माहिती दिली. ईशान्येकडील राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. गृहमंत्र्यांनी नक्षलवाद्यांना संपवण्याच्या आपल्या वचनाचा पुनरुच्चार केला. एका वर्षात २६१९ नक्षलवादी कमी झाले आहेत. एका वर्षात ३८० नक्षलवाद्यांना मारले आहे. आता फक्त १२ जिल्हे नक्षलग्रस्त आहेत, असंही अमित शाह म्हणाले.

"१०४५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवाद्यांच्या आर्थिक मदतकर्त्याचा खात्मा आम्ही केला आहे, असेही शाह म्हणाले.

ट्रम्प संतापले! चीनविरोधात अमेरिकेनं उचललं कठोर पाऊल; जागतिक पडसाद उमटणार?

शाह म्हणाले की, आमच्या सरकारने अतिरेकीपणा, दहशतवाद आणि नक्षलवादाला धक्का दिला आहे. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या प्रगतीचाही त्यांनी उल्लेख केला. गृहमंत्र्यांनी काश्मीरमधील कलम ३७० हे वेगळे होण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले.

शाह म्हणाले की, कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवादाच्या घटना कमी झाल्या आहेत. दगडफेकही थांबली आहे. २०२४ मध्ये काश्मीरमध्ये दगडफेकीची एकही घटना घडलेली नाही.

"आम्ही काश्मीरमध्ये बंद असलेले चित्रपटगृहे उघडली. तिथे G-20 बैठक आयोजित करण्यात आली होती. आम्ही पठाणकोटमधील चेकपोस्ट परवाना रद्द केला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये भ्रष्टाचार विरोधी ब्युरोची स्थापना करण्यात आली. पूर्वीच्या सरकारांचा दृष्टिकोन शिथिल होता आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणताही कायदा नव्हता, असंही अमित शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, आता काश्मीरमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जवळजवळ शून्य आहे. पूर्वी दहशतवाद्यांच्या मृत्यूवर मिरवणुका काढल्या जात होत्या. पण आमच्या सरकारने ते बंद केले. उरी हल्ल्याचा बदला १० दिवसांत घेण्यात आला. दहशतवाद्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकऱ्या देणे बंद केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादी