शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

येत्या १० दिवसांत ३६ लाख मजूर रेल्वेने घरी पोहोचणार; गरज असेपर्यंत ‘श्रमिक’ रेल्वेगाड्यांची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 06:27 IST

आतापर्यंत या ‘श्रमिक’ गाड्यांनी गेलेले ८० टक्के स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांचे होते, असेही त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : गेल्या १ मेपासून रेल्वेने ‘श्रमिक’ विशेष गाड्या चालवून ४० लाखांहून अधिक स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यांत नेऊन पोहोचविले आहे. येत्या १० दिवसांत आणखी २,६०० ‘श्रमिक’ गाड्या ३६ लाख स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवतील, असे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रविवारी येथे सांगितले.

‘कोविड-१९’संबंधी ताजी माहिती देण्यासाठी केंद्रीय गृह व आरोग्य मंत्रालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेत यादव यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात रेल्वे बजावत असलेल्या कामगिरीची माहिती दिली. गरज असेपर्यंत विशेष ‘श्रमिक’ गाड्या चालविल्या जातील, असे सांगून यादव यांनी आवाहन केले की, राज्यांनी त्यांची गरज वेळेवर रेल्वेला कळवावी.

यादव म्हणाले की, गेले चार दिवस सरासरी २६० विशेष ‘श्रमिक’ गाड्या चालवून दररोज सुमारे तीन लाख श्रमिकांची वाहतूक केली गेली. रेल्वेने कोरोना रुग्णांकरिता ‘आयसोलेशन वॉर्ड’ म्हणून वापरण्यासाठी ज्या प्रवासी डब्यांची व्यवस्था केली होती त्यांची सध्या गरज नसल्याने त्या गाड्या ‘श्रमिक’ विशेष गाड्या सोडण्यासाठी वापरल्या जात आहेत. आतापर्यंत या ‘श्रमिक’ गाड्यांनी गेलेले ८० टक्के स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांचे होते, असेही त्यांनी सांगितले.

येत्या १ जूनपासून दररोज 200 नियमित रेल्वेगाड्या सुरू केल्या जातील.100 आरक्षण खिडक्याही सुरू केल्या आहेत. आता या आरक्षणासाठी देशातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर खिडक्यांची संख्या वाढविण्यात येईल.या गाड्यांचे आरक्षण12 मेपासून ‘आयआरसीटीसी’च्या साईटवरून सुरू झाले.या गाड्यांमधून आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार नाही. ‘आरएसी’ तिकीट चालू शकेल; पण तात्काळ तिकीट मिळणार नाही.गाडीत जेवढी आसने व बर्थ असतील तेवढेच प्रवासी प्रवास करू शकतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत