शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

कोरोनातून बरे झालेल्या ३३ टक्के विमा ग्राहकांना अद्यापही भरपाईची प्रतीक्षा, महाराष्ट्रात २९ हजार प्रकरणे प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 01:25 IST

insurance : केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार अनेक राज्यांमध्ये कोरोना कवच तसेच नियमित आरोग्य विम्याचा परतावा मिळालेला नाही.

नवी दिल्ली : कोरोनातून बरे होऊन घरी परतलेल्यांना आरोग्य विम्याचा परतावा मिळण्यास विलंब होत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत दाखल झालेल्या आरोग्य विम्याच्या दाव्यापैकी ६७ टक्के रुग्णांना उपचारावर झालेला खर्च काही प्रमाणात परत मिळाला. उरलेल्या ३३ टक्के रुग्णांना अद्यापही विम्याची रक्कम (भरपाई) मिळालेली नाही. केरळमध्ये महाराष्ट्रापेक्षा वाईट स्थिती आहे. तेथे केवळ ५८ टक्के परतावा विमा कंपन्यांनी दिला. विमा कंपन्यांसाठी नियामक असलेल्या आयआरडीएने अद्याप यासंदर्भात अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार अनेक राज्यांमध्ये कोरोना कवच तसेच नियमित आरोग्य विम्याचा परतावा मिळालेला नाही. महाराष्ट्रात डिसेंबर अखेर एकूण २९ हजारांपेक्षाही जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत. विमा कंपन्यांनी त्या-त्या महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध करणे बंधनकारक असते. परंतु तांत्रिक कारणे दाखवून त्यासाठी देखील मुदत मागितली जाते. महाराष्ट्रात आतापर्यंत ९४ हजार दावे बरे झालेल्यांकडून करण्यात आले. 

विलंब का?अनेकदा रुग्ण घरी उपचार घेतात. काही जणांवर रुग्णालयात उपचार केले जातात. कागदपत्रांची पूर्तता न करणे हे एक मुख्य कारण विमा दाव्यांना विलंब होण्यामागे दिले जाते. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार ठराविक चाचण्यांचे शुल्क विमा कंपनी देते. काही चाचण्यांचा विम्यात समावेश होत नाही. रुग्णालयात कॅशलेस सुविधा नसणे हेही विलंबाचे कारण मानले जाते. 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या