शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

कोरोनातून बरे झालेल्या ३३ टक्के विमा ग्राहकांना अद्यापही भरपाईची प्रतीक्षा, महाराष्ट्रात २९ हजार प्रकरणे प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 01:25 IST

insurance : केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार अनेक राज्यांमध्ये कोरोना कवच तसेच नियमित आरोग्य विम्याचा परतावा मिळालेला नाही.

नवी दिल्ली : कोरोनातून बरे होऊन घरी परतलेल्यांना आरोग्य विम्याचा परतावा मिळण्यास विलंब होत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत दाखल झालेल्या आरोग्य विम्याच्या दाव्यापैकी ६७ टक्के रुग्णांना उपचारावर झालेला खर्च काही प्रमाणात परत मिळाला. उरलेल्या ३३ टक्के रुग्णांना अद्यापही विम्याची रक्कम (भरपाई) मिळालेली नाही. केरळमध्ये महाराष्ट्रापेक्षा वाईट स्थिती आहे. तेथे केवळ ५८ टक्के परतावा विमा कंपन्यांनी दिला. विमा कंपन्यांसाठी नियामक असलेल्या आयआरडीएने अद्याप यासंदर्भात अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार अनेक राज्यांमध्ये कोरोना कवच तसेच नियमित आरोग्य विम्याचा परतावा मिळालेला नाही. महाराष्ट्रात डिसेंबर अखेर एकूण २९ हजारांपेक्षाही जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत. विमा कंपन्यांनी त्या-त्या महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध करणे बंधनकारक असते. परंतु तांत्रिक कारणे दाखवून त्यासाठी देखील मुदत मागितली जाते. महाराष्ट्रात आतापर्यंत ९४ हजार दावे बरे झालेल्यांकडून करण्यात आले. 

विलंब का?अनेकदा रुग्ण घरी उपचार घेतात. काही जणांवर रुग्णालयात उपचार केले जातात. कागदपत्रांची पूर्तता न करणे हे एक मुख्य कारण विमा दाव्यांना विलंब होण्यामागे दिले जाते. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार ठराविक चाचण्यांचे शुल्क विमा कंपनी देते. काही चाचण्यांचा विम्यात समावेश होत नाही. रुग्णालयात कॅशलेस सुविधा नसणे हेही विलंबाचे कारण मानले जाते. 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या