शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

देशद्रोहाच्या कायद्याखाली ३२६ गुन्हे दाखल; ६ दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 08:00 IST

वादग्रस्त ठरलेल्या देशद्रोहाच्या कायद्याखाली देशात २०१४ ते २०१९ दरम्यान ३२६ गुन्हे दाखल झाले व फक्त सहा जण दोषी ठरले.

२०१४-२०१९ दरम्यानचा प्रवास : केंद्रीय गृहमंत्रालयाकडील माहिती

नवी दिल्ली : वादग्रस्त ठरलेल्या देशद्रोहाच्या कायद्याखाली देशात २०१४ ते २०१९ दरम्यान ३२६ गुन्हे दाखल झाले व फक्त सहा जण दोषी ठरले. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात भारतीय दंड संहितेचे कलम १२४ (ए) म्हणजेच देशद्रोहाच्या कायद्याचा फार मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे निरीक्षण नोंदवून केंद्र सरकार हा कायदा का रद्द करीत नाही असा प्रश्न विचारला होता. ब्रिटिशांच्या भारतातील राजवटीत स्वातंत्र्य लढा दाबून टाकण्यासाठी महात्मा गांधी यांच्यासारख्या लोकांंना ‘शांत’करण्यासाठी देशद्रोहाचा कायद्याची तरतूद केली गेली होती.

गृहमंत्रालयाकडील माहितीनुसार सहा वर्षांत (२०१४ ते २०१९) देशद्रोहाच्या कायद्याखाली एकूम ३२६ गुन्हे नोंदवले गेले. त्यातील सर्वात जास्त ५४ होते आसाममधील.

- २०२० ची माहिती मंंत्रालयाने एकत्रित केलेली नाही, असे अधिकारी म्हणाले. 

- ५४ गुन्ह्यांत फक्त २६ प्रकरणांत आसाममध्ये आरोपपत्र दाखल झाले, तर २५ प्रकरणांत खटला पूर्ण्र झाला. 

- तथापि, राज्यात या सहा वर्षांत एकही आरोपी दोषी ठरलेला नाही, असे माहितीत म्हटले आहे. 

- झारखंडमध्ये याच सहा वर्षांत ४० गुन्हे दाखल असून २९ प्रकरणांत आरोपपत्र दाखल झाले आहे व १६ प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली व एक जण दोषी ठरला. 

- हरयाणात ३१ गुन्हे दाखल असून १९ प्रकरणांत आरोपपत्र दाखल झाले व एक जण दोषी ठरला.

टॅग्स :seditionदेशद्रोहCentral Governmentकेंद्र सरकारAssamआसाम