शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गज वादळाच्या तडाख्याने २८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 06:39 IST

वेलांगणीमध्येही मोठे नुकसान झ्राले आहे. कडलुर व नागपट्टणम जिल्ह्यामध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.

सालेम : गज या चक्रीवादळाने शुक्रवारी तामिळनाडूच्या नागपट्टणम जिह्याला जोरदार तडाख्यामुळे २८ जण मरण पावले. त्यांच्या वारसदारांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी जाहीर केले आहे. वादळासोबत पडलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील विजेचे अनेक खांब व झाडे कोसळली आहेत. तसेच अनेक घरेही उद्ध्वस्त झाली आहेत.

Cyclone Gaja : असं पडलं तामिळनाडूमधील 'गज' चक्रीवादळाचं नाव 

वेलांगणीमध्येही मोठे नुकसान झ्राले आहे. कडलुर व नागपट्टणम जिल्ह्यामध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. येत्या २४ तासांत या भागात मुसळधार पाऊस सुरूच राहाण्याची शक्यता आहे. गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये व किरकोळ जखमींना २५ हजार रुपये देण्यात येणार आहे. चक्रीवादळाच्या आधी ८० हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. वादळाचा कडलुर व पुडुकोट्टाई या जिल्ह्यांनाही फटका बसला आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूDeathमृत्यूCyclone Gajaगाजा चक्रीवादळ