शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

रोजगार हमीवर २.२६ लाख मजूर, ३६१ कोटींचा निधी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 05:40 IST

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामाची मागणी होताच कोणताही विलंब न लावता एक-दीड ते पाच किलोमीटर परिसरात तातडीने रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनामार्फत देण्यात आल्या आहेत.

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामाची मागणी होताच कोणताही विलंब न लावता एक-दीड ते पाच किलोमीटर परिसरात तातडीने रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनामार्फत देण्यात आल्या आहेत.रोजगार हमी योजना विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी लोकमतला सांगितले की, राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी (मनरेगा) सध्या एकुण ३६१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामध्ये मजुरीसाठी २५० कोटी, कुशल कामासाठी ६० कोटी तर पाणंद रस्ते योजनेसाठीचे ५१ कोटी रुपये जिल्ह्यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. राज्यात मनरेगा योजनेंतर्गत सध्या एकूण ४२ हजार कामे सुरू असून त्यावर २ लाख २६ हजार मजूर कामावर आहेत. चालू आर्थिक वर्षात मनरेगावर १ हजार ६१७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.मनरेगाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी मृद व जलसंधारणाच्या कामांबाबत तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेचे अधिकार कृषि विभागास देण्यात आलेले आहेत.२८ नवीन कामांचा समावेशमनरेगा अंतर्गत आता नवीन २८ कामांचा समावेश करण्यात आला आहे. यात शाळेसाठी तसेच खेळाच्या मैदानासाठी संरक्षक भिंत बांधकाम करणे किंवा साखळी कुंपण तयार करणे, छतासह बाजार ओटा, शालेय स्वयंपाकगृह निवारा, नाला मोरी बांधकाम, सार्वजनिक जागेवरील गोदाम, सिमेंट रस्ता, पेव्हिंग ब्लॉक रस्ता, डांबर रस्ता, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन, बचतगटांच्या जनावरांसाठी सामूहिक गोठे आदींचा समावेश आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र